शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

बँकेच्या ताब्यातील जमिनी विकून ठेवीदारांचे पैसे द्या - धैर्यशील पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2019 4:37 AM

पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांचे पैसे शासनाने बँकेच्या ताब्यातील १३५ एकर जमिनी विकून परत द्यावेत, तरच या सरकारला ठेवीदार पाठिंबा देतील

खोपोली - पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांचे पैसे शासनाने बँकेच्या ताब्यातील १३५ एकर जमिनी विकून परत द्यावेत, तरच या सरकारला ठेवीदार पाठिंबा देतील, अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत ठेवीदार हिसका दाखवतील, असा आक्र मक पवित्रा पेण बँक संघर्ष समितीचे अध्यक्ष आ. धैर्यशील पाटील यांनी ठेवीदारांच्या जाहीर सभेत घेतला.पेण बँक बंद होऊन आठ वर्षे पूर्ण झाली; परंतु ठेवीदारांचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. म्हणून ठेवीदार आक्रमक झाले आहेत. आठ वर्षांत केवळ चार कोटींची वसुली झाली, त्यामुळे खोपोलीत शनिवारी मोर्चा काढण्यात आला. पोलीस निरीक्षक हेगाजे यांना या वेळी शिष्टमंडळाने निवेदन दिले.त्यानंतर लोहाणा सभागृहात आयोजित ठेवीदारांच्या जाहीर सभेत संघर्ष समितीचे अध्यक्ष धैर्यशील पाटील, कार्याध्यक्ष नरेन जाधव, माजी आमदार देवेंद्र साटम, हास्य क्लबचे संस्थापक बाबूभाई ओसवाल, माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर, नगराध्यक्षा सुमन औसरमल, सी. के. पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.संघर्ष समितीच्या प्रयत्नांमुळेच ठेवीदारांचे पैसे परत मिळणार असल्याचे बाबूभाई ओसवाल यांनी सांगितले. देवेंद्र साटम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठेवीदारांचे पैसे लवकरात लवकर मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले. नरेन जाधव यांनी बँकेच्या १३५ एकर जमिनी व संचालकांच्या मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे तातडीने देण्याची मागणी शासनाकडे केली.

टॅग्स :RaigadरायगडNavi Mumbaiनवी मुंबई