शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
2
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
3
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
4
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
5
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
6
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
7
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
8
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
9
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
10
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
11
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
12
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
13
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
14
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
15
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
16
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
17
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
18
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
19
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
20
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!

घटकपक्षांच्या सहकार्यामुळेच विजय- सुनील तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 00:18 IST

रायगड लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदार आणि घटक पक्षातील सहकाऱ्यांच्या मदतीनेच निवडून येऊ शकलो,

- आविष्कार देसाईअलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदार आणि घटक पक्षातील सहकाऱ्यांच्या मदतीनेच निवडून येऊ शकलो, त्यामुळे २००४ मधील पराभवाचे उट्टे काढण्याची संधी मिळाल्याची प्रतिक्रिया विजयानंतर मुलाखत देताना रायगडचे नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे.प्रश्न : तुमच्या विजयात कोणाचा वाटा आहे?उत्तर : सुरुवातीच्या फेऱ्यांपासूनच चुरस निर्माण झाली होती; परंतु शेवटच्या १० फेºयांमध्ये मतांची आघाडी मिळत गेल्याने विजयाचे चित्र स्पष्ट झाले, माझ्या विजयामध्ये सर्वच विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा वाटा आहे. मात्र, श्रीवर्धन मतदारसंघातील मतदारांनी मला भरभरून मते दिली त्यांचा उतराई होणे शक्य नाही, असे एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले.प्रश्न : रायगडच्या विकासाबाबत काय सांगाल?उत्तर : निवडणूक जाहीर झाल्यापासून गीतेंनी माझ्यावर खालच्या पातळीवर टीका केली; परंतु मी कधीच त्यांच्यावर व्यक्तिगत टीका केली नाही. आता माझा विजय झाला आहे, निवडणूक संपली आहे. आता रायगड लोकसभा मतदारसंघाच्या विकासावर लक्ष देणार आहे. विजयामुळे जबाबदारी वाढली त्याला न्याय देण्यासाठी जनसामान्यांसाठी काम करणार आहे.प्रश्न : या विजयाबद्दल काय वाटते?उत्तर : जिल्हा परिषद अध्यक्ष ते राज्याचा अर्थमंत्री या काळात केलेल्या लोकोपयोगी कामाची पावती या वेळी मतदारांनी मला दिली आहे.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९raigad-pcरायगड