शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

ट्रॅव्हल्स कंपन्यांना प्रवाशांची प्रतीक्षा; काेराेनाच्या दहशतीने प्रवास करण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2020 23:33 IST

गेल्या काही महिन्यांपासून सरकारने पर्यटनस्थळे खुली केली आहेत.

- आविष्कार देसाईरायगड : काेराेनाने अवघ्या जगाची जीवनशैली बदलून टाकली आहे. लाॅकडाऊनच्या कालावधीमध्ये सर्वच व्यवहार ठप्प झाल्याने अनेकांचे व्यवसाय पूर्णतः बंद हाेऊन राेजगार बुडाला. त्याचप्रमाणे, खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या गाड्यांची चाकही अर्थचक्राच्या गाळात रुतुन बसली हाेती. तिकीट दरामध्ये काेणतीही वाढ केलेली नाही. मात्र, प्रवास करण्यास नागरिक अद्यापही घाबरत असल्याने कंपन्यांना प्रवाशांची प्रतीक्षा आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सरकारने पर्यटनस्थळे खुली केली आहेत. मात्र, धार्मिक मंदिर अद्यापही उघडण्यास परवानगी दिलेली नाही. त्याचप्रमाणे, लग्नसराईही सुरू झाली नसल्याने खासगी ट्रॅव्हल्स कंपन्याचा व्यवसाय घाट्यामध्ये चालला आहे. काेराेनाचा प्रभाव कमी झाला असला, तरी नागरिक बाहेर फिरण्यास  घाबरत आहेत. त्यामुळे सहलींचे बुकिंग मिळालेले नाही. लग्न सराईला सुरुवात झाल्यास व्यवसायाला खऱ्या अर्थाने सुरुवात हाेईल. डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली असतानाही तिकीटदरामध्ये काेणतीही वाढ या खासगी कंपन्यांनी केलेली  नसल्याचे सांगितले.

काेराेनाचा कहर कमी झाला आहे, परंतु काेराेना पूर्णपणे गेलेला नाही. त्यामुळे प्रवास करायला जाण्यासाठी मनामध्ये भीतीचे सावट असते. दिवाळीच्या कालावधीत नातेवाइकांकडे जाण्याचा विचार करत आहाेत. दिवाळीमध्ये काेराेनाचा कहर वाढणार असल्याचा इशारा दिला आहे, त्यामुळे अधिक भीती वाटत आहे. - प्रवीण पाटील, प्रवासी

टॅग्स :Raigadरायगड