शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

'त्यानं पत्नी गमावली..., ₹25 लाख नुकसान भरपाई द्या'; 12 वर्ष तुरुंगात राहिलेला पती निर्दोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 18:50 IST

सरकार कडून दाखल करण्यात आलेल्या एका चुकीच्या तक्रारीमुले त्यांना १२ वर्ष ४ महिने आपल्या तीन मुलांपासूनही दूर राहावे लागले आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. 

पत्नीच्या हत्येप्रकरणी एका आरोपी पतीला ठोठावण्यात आलेली जन्म ठेपेची शिक्षा चुकीची असल्याचे, राजस्थान उच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने तब्बल 12 वर्षांनंतर संबंधित पतीची तुरुंगातून मुक्तता केली. एवढेच नाही, तर संबंधित आरोपी अर्जदाराला तीन महिन्यांच्या आत 25 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, असा आदेशही राज्य सरकारला दिला आहे. याच बरोबर, कनिष्ठ न्यायालयाने संबंधित आरोपीला ठोठावलेला जन्मठेपेची शिक्षाही उच्च न्यायालयाने रद्द केली आहे.

आरोपीच्या पतीने आत्महत्या केल्याचे पुराव्यावरून सिद्ध होते. यामुळे त्यांनी केवळ आपली पत्नीच गमावली नाही, तर सरकार कडून दाखल करण्यात आलेल्या एका चुकीच्या तक्रारीमुले त्यांना १२ वर्ष ४ महिने आपल्या तीन मुलांपासूनही दूर राहावे लागले आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. 

न्यायाधीश पंकज भंडारी आणि न्यायाधीस भुवन गोयल यांनी आरोपी इक्बाल यांचे अपील स्वीकारत हा आदेश दिला आहे. या प्रकरणाशी संबंधित वकील राजेश गोस्वामी आणि निखिल शर्मा यांनी सांगितले की, 13 मे 2011 रोजी इकबालच्या पत्नीचा जळाल्याने मृत्यू झाला होता.

पोलिसांनी लावला होता पत्नीच्या हत्येचा आरोप -पती इकबालनेच पत्नीची हत्या केल्याचा पोलिसांचा आरोप होता. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात सादर केले होते. ही घटना गलता गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. जयपूरच्या महिला अत्याचार प्रकरणाशीसंबंधित विशेष न्यायालयाने संबंधित आरोपीला पत्नीच्या हत्येत दोषी ठरवत 11 मे 2016 रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होतीय

टॅग्स :Rajasthanराजस्थानCourtन्यायालयPoliceपोलिसLife Imprisonmentजन्मठेपhusband and wifeपती- जोडीदार