शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

जिंकण्याआधीच ज्याला केले मंत्री ताे झाला पराभूत; भाजपचे सुरेंद्रपाल सिंह यांचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 05:52 IST

काँग्रेसचे रूपिंदर सिंह कुन्नर विजयी

जयपूर: काँग्रेसचे उमेदवार रुपिंदरसिंह कुन्नर यांनी सोमवारी करणपूर विधानसभा निवडणुकीत भाजपचे मंत्री सुरेंद्रपाल सिंह टीटी यांचा ११,२८३ मतांनी पराभव केला. करणपूर गंगानगर मतदारसंघाची निवडणूक काँग्रेसचे उमेदवार आणि तत्कालीन आमदार गुरमीतसिंह कुन्नर यांच्या निधनामुळे पुढे ढकलण्यात आली होती. या जागेसाठी ५ जानेवारी रोजी मतदान झाले आणि सोमवारी मतमोजणी झाली.

निवडणूक विभागाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, काँग्रेस उमेदवार रुपिंदर सिंह यांना ९४,९५० मते मिळाली, तर टीटी यांना ८३,६६७ मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर असलेले आम आदमी पक्षाचे उमेदवार पिराथीपाल सिंग यांना ११,९४० मते मिळाली. या विजयासह २०० जागांच्या विधानसभेत काँग्रेसच्या आमदारांची संख्या ७० झाली आहे. राज्यात सत्ताधारी भाजपचे ११५ आमदार आहेत.

भाजपने सुरेंद्रपाल सिंह टीटी यांना उमेदवारी दिली, तर काँग्रेसने कुन्नर यांचे पुत्र रुपिंदर सिंह यांना तिकीट दिले. सत्ताधारी भाजपने ३० डिसेंबर रोजी करणपूर मतदारसंघातून निवडणूक लढवणारे टीटी यांना राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून मंत्रिमंडळात समाविष्ट केले होते.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस