शहरं
Join us  
Trending Stories
1
'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?
2
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
3
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
4
'...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा
5
स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट
6
गोविंदाला गोळी लागल्यानंतर रात्री उशिरा कृष्णा अभिषेकची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाला, 'मामा...'
7
Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...
8
"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा
9
नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य
10
युद्ध पेटलं! इराणचा इस्त्रालयवर मिसाईल हल्ला; अमेरिकन सैन्यानं दिलं चोख उत्तर
11
कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी
12
नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले
13
Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज!
14
अनिल अंबानींचं नशीब पालटलं, 'अच्छे दिन'ची सुरुवात? आता ₹२९३० कोटींचा फंड उभारायला मंजुरी
15
हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार
16
"२०२४ मध्ये जिंकू शकत नाही मान्य केल्यामुळे..."; अमित शाहांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसचा पलटवार
17
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
18
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
19
बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?

राजस्थानच्या सत्तेची चावी २८ जागांच्या हातात; इथे जो जिंकला, त्याच्या पक्षाचे आले सरकार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 10:37 AM

भाजप-काँग्रेस सरसावले

जयपूर : राजस्थानात मेवाड-वागड विभाग निवडणुकीच्या निकालात निर्णायक ठरलेला आहे. या भागात एकूण २८ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी जास्तीत जास्त जागा जिंकणारा पक्ष कायम सत्तेत आलेला आहे. यास केवळ एकच अपवाद हाेता. मेवाडचे महत्त्व दाेन्ही पक्ष ओळखून आहेत. त्यामुळेच आचारसंहिता लागू हाेण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र माेदी चित्ताैडगड दाैऱ्यावर आले हाेते. त्यांनी मेवाडला ७ हजार काेटींच्या विकासकामांची भेट दिली हाेती. भाजप आणि काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची मेवाडमध्ये वर्दळ वाढली आहे.

हे भाग महत्त्वाचे (उदयपूर, चित्ताैडगड, बांसवाडा, डुंगरपूर)

 २००३ भाजपने २५ पैकी १८ जागांवर विजय मिळविला हाेता. काँग्रेसला ५ जागा मिळाल्या. त्यावेळी भाजपने सरकार स्थापन केले.

 २००८ फेररचनेनंतर २८ मतदारसंघ झाले. त्यावेळी १९ जागा काँग्रेसने, तर भाजपने ७ जागा जिंकल्या. काँग्रेसने सरकार स्थापन केले.

 २००८ फेररचनेनंतर २८ मतदारसंघ झाले. त्यावेळी १९ जागा काँग्रेसने, तर भाजपने ७ जागा जिंकल्या. काँग्रेसने सरकार स्थापन केले.

 २०१८ ही निवडणूक अपवाद ठरली. भाजपने १५, तर काँग्रेसने १० जागा जिंकल्या. कमी जागा जिंकूनही काँग्रेसचे सरकार स्थापन झाले.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकElectionनिवडणूक