शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

गंगा कालव्यातील पाण्याचा वाटा बनला कळीचा मुद्दा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 8:10 AM

पंजाबमधून येणारे पाणी पाकमध्ये वळविल्याचा आक्षेप; उमेदवारही देताहेत पाणी देण्याचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कजयपूर : राजस्थानमध्ये २५ नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी चर्चेत असलेल्या प्रमुख मुद्द्यांपैकी श्री गंगा कालव्याचा विषय आघाडीवर आहे. या कालव्याच्या माध्यमातून पाण्याचे होणारे असमान वितरण हे शेतकरी मतदारांमध्ये प्रमुख मुद्दा आहे. येथील राज्यकर्त्यांनी पंजाबमधून येणारे पाणी पाकिस्तानकडे वळवल्याचा आरोप केला आहे.  

राजस्थानच्या ग्रामीण किसान मजदूर समितीचे प्रमुख रणजित सिंह राजू म्हणाले की, महाराजा गंगा सिंह यांनी कालव्याची निर्मिती केली, तेव्हा पंजाब आणि राजस्थानमध्ये पाण्याचे समान वितरणाकडे लक्ष दिले. कालांतराने राज्यात सत्तांतरे होत गेली, तशी कालव्याच्या पुनर्निर्मितीमध्ये भ्रष्टाचार झाला आणि आता पाण्याचे वितरण असमान होत आहे. त्यामुळे परिसरातील हजारो शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आगामी सरकारने पाण्यासाठी काम करावे, असे मतदारांनी म्हटले.

पाण्यासाठी आंदोलन; ३ दिवस रास्ता रोको

nअनेकदा कालवा बंद केला जातो. राजस्थान सरकारने या संदर्भात लक्ष घालून पाण्याच्या समान वितरणासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी शेतकऱ्यांनी अनेकदा आंदोलने केली आहेत. 

nसप्टेंबर महिन्यात १० हजार शेतकरी पाण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. तीन दिवस रास्ता रोको करत तसेच ‘गंगनहर’ शहराचे सर्व प्रवेशद्वार बंद ठेवले होते.

२,५०० क्युसेकपाणी दररोज गंगा कालव्यातून   मिळावे, अशी मागणी जिल्ह्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली.

सर्व पक्षांकडून आश्वासनशेतकऱ्यांसह स्थानिक मतदारांच्या मागणीचा विचार करता, यंदाच्या निवडणुकीत गंगा कालव्यातील पाण्याच्या समान वितरणासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन ‘गंगनहर’ मतदारसंघातील कॉंग्रेस, भाजप तसेच अपक्ष उमेदवारांनी दिले.

टॅग्स :Rajasthanराजस्थानElectionनिवडणूक