शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

ssc exam: हुश्श.. संपली एकदाची परीक्षा; रत्नागिरीत विद्यार्थ्यांनी केला जल्लोष

By मेहरून नाकाडे | Published: March 25, 2023 6:02 PM

परीक्षेस दि. २ मार्चपासून प्रारंभ झाला होता

रत्नागिरी : अखेर दहावीच्या परीक्षा निर्विघ्न पार पडल्याने विद्यार्थ्यांनी पेपर संपल्यानंतर शाळेच्या आवाराबाहेर येवून जल्लोष केला. ‘हुश्श, सुटलो एकदा बुवा’, असाच भाव विद्यार्थ्यांच्या चेहºयावर निर्माण झाला होता.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेस दि. २ मार्चपासून प्रारंभ झाला होता.  जिल्ह्यातून १९ हजार १९९ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते.  जिल्ह्यात  ७३ परीक्षा केंद्र  तर १३ परीरक्षक केंद्र होती.  परीक्षेमध्ये कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी सात भरारी पथके लक्ष ठेवून होती.शेवटचा भूगोलाचा पेपर होता. शनिवारी दुपारी पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राच्या बाहेर येवून जल्लोष केला. काही विद्यार्थ्यांनी दफ्तर, वह्या उंच आकाशात उडवित उड्या मारल्या तर काहींनी पाण्याच्या बाटल्यातील शिल्लक पाणी एकमेकांच्या अंगावर उडविले. काही विद्यार्थ्यांनी तर संध्याकाळी हॉटेलमध्ये जाऊन मनसोक्त खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीssc examदहावीStudentविद्यार्थी