शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Ratnagiri: जयगड वायुगळतीमधील बाधित २९ विद्यार्थी पुन्हा रुग्णालयात दाखल, ३१ जणांवर उपचार सुरू

By शोभना कांबळे | Updated: December 17, 2024 17:48 IST

सखोल चौकशी हवी

रत्नागिरी : उपचार घेऊन घरी गेलेल्या जयगड वायुगळतीमधील बाधित २९ विद्यार्थ्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यासह वायूगळतीमुळे त्रास झालेल्या दोन प्रौढांनाही आता त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या रुग्णालयात ३१ जणांवर उपचार सुरु आहेत.गुरुवार, १२ रोजी जिंदल कंपनीत झालेल्या वायुगळतीमुळे जवळच्याच जयगड माध्यमिक विद्यामंदिर येथील ६८ विद्यार्थ्यांना त्रास झाला. त्यातील पहिल्या ८ मुलांना वाटप प्राथमिक आराेग्य केंद्रात दाखल करण्यात आले, तर त्यानंतर ६० मुलांना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळेल त्या वाहनाने या मुलांना रत्नागिरीत आणण्यात आले. यात विद्यार्थिनींची संख्या अधिक आहे.जिल्हा रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले. दोन दिवसांनी १४ डिसेंबर रोजी मुलांना घरी पाठवण्यात आले. मात्र, त्यातील २९ मुलांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने रत्नागिरीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. केवळ मुलांनाच नाही तर आता प्रौढांनाही वायुगळतीमुळे त्रास झाला असल्याचे आता पुढे येत आहे. सोमवारी जयगड येथील दोन प्रौढांनाही रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता एकूण ३१ रुग्ण उपचार घेत आहेत.सखोल चौकशी हवीवायुगळती नेमकी कशामुळे झाली, याची सखोल आणि नि:पक्षपाती चौकशी व्हावी, अशी अपेक्षा ग्रामस्थ व पालकांकडून व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhospitalहॉस्पिटलStudentविद्यार्थी