शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
2
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
3
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान
4
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
5
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
6
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
7
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
8
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
9
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
10
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
11
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
12
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
13
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
14
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
15
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...
16
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या वाढदिवशी बहीण सारा भावुक, म्हणाली...
17
आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा 
18
'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी
19
भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी
20
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?

रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत ३४.४५ टक्के मतदान

By अरुण आडिवरेकर | Published: December 18, 2022 2:24 PM

२२२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आणि एकूण ६८६ प्रभागांमधील १७६६ सदस्यांच्या जागांसाठी सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत.

रत्नागिरी - जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवार, १८ रोजी मतदान होत आहे. सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदानाची प्रक्रिया सुरू झाली असून, सकाळी ११:३० वाजेपर्यंत ७४,२१० मतदारांनी हक्क बजावला. जिल्ह्यात एकूण ३४.४५ टक्के मतदान झाले आहे.

जिल्ह्यातील २२२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आणि एकूण ६८६ प्रभागांमधील १७६६ सदस्यांच्या जागांसाठी सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यापैकी ६७ सरपंचांची पदे आणि ११०० सदस्यांची पदे बिनविरोध झाली आहेत. त्यामुळे आता उर्वरित १५५ सरपंचांच्या जागांसाठी तसेच ६६६ सदस्यांच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. सरपंचपदासाठी सध्या ४०६ उमेदवार निवडणूक लढवीत असून सदस्यपदासाठी १२०६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिल्ह्यातील १५५ सरपंच आणि ६६६ सदस्य निवडून देण्यासाठी जिल्ह्यातील २ लाख १५ हजार ४५ मतदार जिल्ह्यातील ५०७ मतदान केंद्रांवर मतदान करणार आहेत.

जिल्ह्यात सकाळी ११:३० वाजेपर्यंत ३४.४५ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये मंडणगडात ३३.८९ टक्के, दापोली ३८.५१, खेड ३५.०६, चिपळूण ३४.५३, गुहागर ३२.८५, संगमेश्वर ३०.८८, रत्नागिरी ३५.७६, लांजा ३९.२० आणि राजापूर तालुक्यात ३०.९२ टक्के इतके मतदान झाले आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीVotingमतदानElectionनिवडणूक