शहरं
Join us  
Trending Stories
1
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
2
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
3
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
4
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
5
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
6
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
7
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
8
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
9
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
10
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
11
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
12
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
13
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
14
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
15
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
16
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत
17
“वाढत्या लोकप्रियतेमुळेच घाबरलेल्या भाजपाकडून राहुल गांधींना धमक्या”; काँग्रेसची टीका
18
मोसादही पाहत राहिल... ना मिसाईल, ना बाँब; घातक एनर्जी वेव्हजचे शस्त्र भारताच्या हाती लागणार
19
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
20
नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर, पीएम विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमाची वर्ध्यात जोरदार तयारी

दिलासा! राजापुरात पुरात अडकलेल्या ५६ लोकांना काढले बाहेर

By मनोज मुळ्ये | Published: July 08, 2024 11:52 AM

चार ते पाच तास ही मोहीम सुरू होती

विनोद पवारराजापूर : मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरातून शहरातील ५६ लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार झाला. सोमवारी पहाटे पाणी ओसरले आहे.तीन दिवस संततधार पडणा-या पावसामुळे रविवारी दुपारी चार वाजण्याच्य सुमारास राजापूर शहरात पुराचे पाणी जवाहर चौकापर्यंत आले. त्यानंतर ते वाढतच गेले. रात्री २ वाजेपर्यंत पुराच्या पाण्याची पातळी कायम होती.पावसाचा आणि त्यामुळे पुराचा जोर वाढत असल्याने रात्री ११ वाजता पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी बोटीने फिरुन आढावा घेतला. त्यावेळी पाण्याने वेढलेल्या भागातील घरांमधील ५६ लोकांना त्यांनी व त्यांच्या सहका-यांनी बोटीने सुरक्षित ठिकाणी आणले. चार ते पाच तास ही मोहीम सुरू होती. रात्री २ वाजल्यानंतर पूर ओसरु लागला. सकाळी आठ वाजता पाणी पूर्ण ओसरले हाेते. नदी आपल्या मूळ प्रवाहात वाहत होती.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfloodपूरRajapurराजापुर