शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

दारू पिऊन बोटीच्या पेरच्यावर बसला, तोल जाऊन खाडीत पडला; तीन दिवसानंतर खलाशाचा मृतदेह सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 13:00 IST

गणपतीपुळे : बोटीच्या पेरच्यावर बसलेल्या खलाशाचा दारूच्या नशेत तोल जाऊन खाडीत पडून मृत्यू झाला. ही घटना रत्नागिरी तालुक्यातील जयगड ...

गणपतीपुळे : बोटीच्या पेरच्यावर बसलेल्या खलाशाचा दारूच्या नशेत तोल जाऊन खाडीत पडून मृत्यू झाला. ही घटना रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथे गुरुवारी घडली असून, शनिवारी त्याचा मृतदेह सापडला. शिवदयाल मनशाराम रायदास (२६, रा.कच्छिनखेडा सुसुमऊ, उन्नव, उत्तर प्रदेश) असे त्याचे नाव आहे.जयगड येथील खाडीत शिवदयाल रायदास हा गुरुवारी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या दरम्यान दारू पिऊन बाेटीच्या पेरच्यावर बसला हाेता. काही वेळाने त्याचा ताेल गेला आणि ताे खाडीत पडला. त्यानंतर, त्याचा सर्वत्र शाेध घेण्यात आला. मात्र, त्याचा कुठेच शाेध लागला नाही.दरम्यान, शनिवारी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या दरम्यान जयगड साखर माेहल्ला येथे खाडीच्या पाण्यात बुडालेल्या स्थितीत पाण्यावर तरंगताना एक मृतदेह दिसला. या मृतदेहाची खात्री केली असता, ताे शिवदयाल रायदास याचा असल्याची खात्री झाली. त्याला तातडीने वाटद खंडाळा येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात दाखल करण्यात आले हाेते. या प्रकरणी जयगड पाेलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFishermanमच्छीमारDeathमृत्यू