शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणानंतर महाराष्ट्र जिंकण्यासाठी भाजपाचा खास प्लॅन, या ३० जागांवर देणार विशेष लक्ष, समीकरणं बदलणार? 
2
"अजून बरीच शतकं ठोकणार..."; पाकिस्तानी गोलंदाजांना 'त्रिशतकवीर' हॅरी ब्रूकने दिला इशारा
3
प्रकाश आंबेडकर यांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र; बौद्ध प्रवर्तन दिनानिमित्त केली महत्त्वाची मागणी
4
'हा' नेता ठाकरेंचं शिवबंधन तोडणार! अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढणार?
5
Noel Tata : रतन टाटांचा उत्तराधिकारी ठरला; कोण आहेत टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष नोएल टाटा?
6
Ratan Tata Successor : टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची नियुक्ती, संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय
7
Jigra Movie Review: जिगरबाज बहिणीची डेअरिंगबाज कहाणी, आलिया भटचा 'जिगरा' कसा आहे वाचा
8
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; दिवाळीपूर्वीच सोन्याला पुन्हा झळाळी
9
खामेनेईंना सत्तेवरून हटवण्यासाठी इस्रायलकडून मोहीम, इराणला टारगेट करण्यास मंत्रिमंडळाचा ग्रीन सिग्नल
10
हिंद महासागरात चक्रव्यूह...! भारताची पकड आणखी मजबूत होणार; चीनला देणार टक्कर
11
पाकिस्तानच्या हाती घबाड लागले; सौदीने या गोष्टीसाठी दोन अब्ज डॉलर मोजले...
12
मुलाकडून विरोध तर वडिलांकडून मदतीचं आवाहन, कागलच्या राजकारणात पुन्हा नवा 'ट्विस्ट'!
13
"अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं", राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान
14
शरद पवारांची खेळी उलटणार?; इंदापूरात हर्षवर्धन पाटलांविरोधात स्थानिक नेते एकटवले
15
"आम्हाला शक्य तितक्या लवकर..."; घरच्या मैदानात लाज गेल्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराचे विधान
16
अजित पवार मोठी घोषणा करणार?;  पटेल, तटकरे, छगन भुजबळांसह घेणार पत्रकार परिषद
17
PAK vs ENG : हे फक्त पाकिस्तानात होऊ शकतं! दारुण पराभवानंतर PCB मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
18
पाकिस्तानचा दिग्गज वसीम अक्रमसोबत दिसली मिया खलिफा; चाहत्यांनी घेतली शाळा
19
Who is Shantanu Naidu: "गुडबाय माय डियर लाईट हाऊस"; टाटांसह सावली सारखा असणारा शंतनू नायडू कोण?
20
पाकिस्तान क्रिकेट संघावर एवढी वाईट वेळ का आली? जाणून घ्या त्यामागची ५ प्रमुख कारणं

रत्नागिरीतील पाचही आमदार एकनाथ शिंदे यांचे असतील- उदय सामंत

By मनोज मुळ्ये | Published: March 19, 2023 8:33 PM

नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावले टोले

मनोज मुळ्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, खेड: आज रत्नागिरी जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दोन आमदार आहेत. पण पुढच्या निवडणुकीत जिल्ह्यातील पाचही आमदार.एकनाथ शिंदे यांचेच असतील, असा दावा उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केला.

येथील गोळीबार मैदानावरील मुख्यमंत्यांच्या जाहीर सभेत ते बोलत होते. मंत्री सामंत यांनी यावेळी नाव न घेता उध्दव ठाकरे यांना अनेक टोले हाणले. ५ मार्चला याच मैदानावर झालेली सभा काॕर्नर सभा वाटावी, इतकी गर्दी आज झाल्याचे सामंत म्हणाले. गुवाहाटीचा घाव इतका वर्मी लागला आहे की अजूनही ते यातून बाहेर आलेले नाहीत.

या सभेत मुख्यमंत्र्यांच्या भाषणाआधी, आमदार भरत गोगावले, मंत्री दीपक केसरकर, आमदार योगेश कदम यांचीही भाषणे झाली.

टॅग्स :Uday Samantउदय सामंत