शहरं
Join us  
Trending Stories
1
बाप-बेटी एकाचवेळी नशीब अजमावणार; निवडणूक शिवाजीनगरमधून लढणार?
2
"बाबा सिद्दीकींपेक्षाही वाईट अवस्था करणार"; सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, ५ कोटींचाही उल्लेख
3
मविआचा फॉर्म्युला १००-८०-८०...; दोन दिवसांत तोडगा काढून जागावाटप जाहीर करणार, 'या' एका गोष्टीवर एकमत नाही!
4
IPL 2025: काव्या मारनला धक्का! लिलावाआधी दिग्गज क्रिकेटपटूने सोडली SRH ची साथ
5
Success Story : एकेकाळी RBI मध्ये केलंय काम, आता अब्जाधीशांमध्ये आलंय नाव; कोण आहेत सौरभ गाडगीळ?
6
आजचे राशीभविष्य: ५ राशींना धनलाभ, प्रमोशन, पगारवाढ योग; चैतन्य, उत्साहाचा दिवस
7
आसाम नागरिकत्वाचे ‘कलम ६-अ’ वैधच; १९७१ पर्यंत आलेल्यांना नागरिकत्व - सर्वोच्च न्यायालय 
8
राहुचे नक्षत्र गोचर: ५ राशींना लॉटरी, धनलाभाचे योग; स्वप्नपूर्ती, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
9
राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर पेच; तिकिटासाठी कोणता झेंडा हाती? आधी करतायत चाचपणी 
10
भाजपचे १०५ उमेदवार ठरले; काही विद्यमान आमदारांना मिळणार डच्चू!
11
विषारी दारूकांडातील मृतांची संख्या २९वर; बिहारमध्ये अनेकांचे संसार उघड्यावर, काहींची दृष्टी गेली  
12
खासदारकी तर गेली, आता निदान आमदारकीची इच्छा तरी पूर्ण करा; विधानसभेसाठी पराभूत खासदारांची भाऊगर्दी 
13
कलम ३७० रद्दचा निर्णय कायम ठेवणारे न्या. संजीव खन्ना होणार सरन्यायाधीश; ५१वे सरन्यायाधीश म्हणून ६ महिने राहणार पदाव
14
मुलासमोर लैंगिक संबंध, नग्न होणे लैंगिक छळच; पोक्सो कायद्यानुसार गुन्हा - केरळ हायकोर्ट
15
१३ काेटी लाेक अत्यंत गरीब; १८१ रुपयांपेक्षाही कमी रोजची कमाई, दाेन वर्षांत गरिबीत घट
16
देशाला प्रथमस्थानी ठेवण्यासाठी मतदान करा; मी नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करते - हॅरिस 
17
न्या. संजीव खन्ना नवे सरन्यायाधीश! सरन्यायाधीश चंद्रचूड यांची शिफारस, ११ रोजी शपशविधी
18
भाजपाचा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश; सावंतवाडीत दीपक केसरकरांची चिंता वाढली?
19
15 विधानसभा उमेदवारांची नावे असलेली यादी व्हायरल; काँग्रेसने सांगितलं सत्य काय?

राज्याच्या राजकारणात बळी राज सेना पक्षाचा उदय

By अरुण आडिवरेकर | Published: April 22, 2023 7:05 PM

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर स्थापना

रत्नागिरी : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन पक्षाची स्थापना केली आहे. मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे शनिवारी (२२ एप्रिल) अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बळी राज सेना पक्ष स्थापन करण्यात आला असून, पक्षाच्या अध्यक्षपदी रिफायनरी विराेधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशाेक वालम यांची एकमुखाने निवड करण्यात आली आहे.कुणबी समाजाेन्नती संघ, मुंबई संचालित कुणबी राजकीय संघटन समितीतर्फे या कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दिगंबर विसे हे हाेते. व्यासपीठावर कुणबी समाजाेन्नती संघाचे अध्यक्ष भूषण बरे, सरचिटणीस अरविंद डाफळे, उपाध्यक्ष सदानंद काष्टे, हरिश्चंद्र म्हातले, सहसचिव अशाेक करंजे, भास्कर चव्हाण, हरिश्चंद्र पाटील, अशाेक वालम, नंदकुमार माेहिते, बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष सुरेश भायजे, संजय हंडाेरे, सुवर्णा पाटील, सुरेखा लाेखंडे, मनाेहर जाेशी, प्रकाश बांगरस, गिरीश माेंडे, उपस्थित हाेते.यावेळी माजी आमदार दिगंबर विसे म्हणाले की, हा पक्ष काेकणापुरता मर्यादीत असता कामा नये. देशातील नामांकित पक्ष असला पाहिजे. आज आपण दिवा लावला आहे ताे अक्षयपणे तेवत ठेवण्याची सर्वांची जबाबदारी आहे. ही जबाबदारी उचलायची असेल तर सणासारखे वागून चालणार नाही, असे ते म्हणाले.पक्ष अध्यक्ष अशाेक वालम म्हणाले की, काेणतीही संघटना, पक्ष पुढे न्यायचा असेल तर महिलांचा वाटा माेठा पाहिजे. त्यांना संधी दिली पाहिजे. ती संधी या पक्षाच्या माध्यमातून मिळेल. अक्षय म्हणजे कधीही न तुटणारा म्हणून आजच्या दिवशी पक्षाची स्थापना करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी