शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जाेर ओसरला; नद्यांचे पाणी इशारा पातळीच्या खाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 15:39 IST

गतवर्षीपेक्षा जास्त पाऊस

रत्नागिरी : जिल्ह्यात शुक्रवारपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. त्यामुळे इशारा पातळीच्यावर पाेहाेचलेल्या जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळीही कमी झाली आहे. संगमेश्वरातील शास्त्री नदी व राजापुरातील अर्जुना नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आली असून, खेडमधील जगबुडी नदीचे पाणी मात्र अजूनही इशारा पातळीवरच आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ७२.६७ टक्के (२४४४.७२ मिलीमीटर) पाऊस पडला आहे.हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ दिला असतानाच शुक्रवारपासून पावसाचा जाेर काहीसा कमी झाला आहे. रविवारीही सकाळपासून पावसाने उसंत घेतली हाेती. मुसळधार काेसळणाऱ्या पावसामुळे संगमेश्वरातील शास्त्री नदी, राजापुरातील अर्जुना नदी आणि खेडमधील जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली हाेती. या नद्यांचे पाणी इशारा पातळीच्यावर पाेहाेचले हाेते. त्यामुळे संगमेश्वर, खेड आणि राजापुरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली हाेती.मात्र, शुक्रवारपासून पावसाचा जाेर ओसरला असून, सरीवर पाऊस काेसळत आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीतही घट झाली आहे. पावसाचा जाेर ओसरल्याने विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आले आहे.

शास्त्री आणि अर्जुना नदीचे पाणी इशारा पातळीच्या खाली आले आहे. मात्र, जगबुडी नदीचे पाणी अजूनही इशारा पातळीवरच आहे. रविवारी दुपारी १२ वाजता या नदीचे पाणी ५.५० मीटरपर्यंत पाेहाेचले हाेते. नदीचे पाणी ओसरत असल्याने नदीकाठच्या ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

गतवर्षीपेक्षा जास्त पाऊसजिल्ह्यात १ जूनपासून काेसळलेल्या पावसाने गतवर्षीपेक्षा जास्त सरासरी गाठली आहे. यावर्षी १ जूनपासून २८ जुलैपर्यंत सरासरी २४४४.७२ मिलीमीटर म्हणजेच ७२.६७ टक्के पाऊस पडला आहे. मात्र, गतवर्षी याच कालावधीत सरासरी २०५८.२६ मिलीमीटर पावसाची नाेंद झाली हाेती. त्यावेळी ६१.१८ टक्के पाऊस पडला हाेता. यावर्षी आतापर्यंत ११.४९ टक्के जास्त पाऊस पडला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसriverनदी