शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीत प्रवेश करताच झिशान सिद्दिकी यांना तिकीट, अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर
2
आदित्य ठाकरेंच्या वरळीत राज ठाकरेंनी घातलं लक्ष; संदीप देशपांडेंना खास 'मेसेज'
3
जागावाटपाचा संघर्ष मुख्यमंत्रिपदासाठी! निकालानंतर महत्त्वाच्या भूमिकेसाठी मित्रांशी संघर्ष
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अजित पवारांचा जयंत पाटलांना धक्का! सांगलीत 'घड्याळ' चिन्हावर दोन उमेदवार उतरवणार
5
JioHotstar डोमेन खरेदी करून पठ्ठ्याने मागितले १ कोटी, आता Reliance नं काय केलं? काय आहे संपूर्ण प्रकरण?
6
“मला पाहताच राज ठाकरेंना अश्रू अनावर झाले होते”; मयुरेश वांजेळेंनी सांगितली भावूक आठवण
7
कधी अन् कुठं पाहता येईल IND-A vs AFG-A Semi-Final 2 ची लढत? जाणून घ्या सविस्तर
8
बारामतीत युगेंद्र पवारांची लढाई स्वतःचं डिपॉझिट वाचवण्यासाठी, तर दादा...; अजित पवार गटानं डिवचलं
9
झिशान सिद्दीकींना राष्ट्रवादीकडून उमेदवारी; नवाब मलिकांना संधी नाही? अजित पवार म्हणाले...
10
सहा मतांनी आमदार... १००च्या आतील मतफरकाने आजवर १२ जणांनी जिंकली विधानसभा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांनी ११ नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवलं; होणार मोठी लढत
12
Share Market Opening : आधी किरकोळ तेजी, मग घसरण; मोठ्या घसरणीसह उघडले 'हे' शेअर्स
13
आजचे राशीभविष्य : स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल, धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल
14
शनी मार्गी: ७ राशींची दिवाळीनंतरही दिवाळी, व्यवसायात नफा; उधारी वसूल होईल, बँक बॅलन्स वाढेल!
15
पुण्यातील त्रिकुटाला दिली होती बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी; पैशांच्या वादातून नाकारले काम
16
सरकारी निर्णयांवर आयोगाचा असेल ‘वॉच’; मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती
17
विकास हवा, नको नुसता बोभाटा; नाही तर आहेच ‘नोटा’; गेल्यावेळी हा पर्याय होता दुसऱ्या स्थानी
18
फक्त विक्री आणि विक्री... शेअर बाजाराला कोणाची नजर लागली; कोरोनानंतर मोठी निराशा, काय आहे इशारा?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : पाच वर्षांत आदित्य ठाकरेंच्या संपत्तीत ४ कोटींची वाढ
20
ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड

रत्नागिरी जिल्ह्यातील 'या' गावात साकारली पहिली साैरऊर्जेवरील नळपाणी याेजना, लवकरच लाेकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2023 2:45 PM

योजनेची चाचणी यशस्वी

प्रशांत सुर्वेमंडणगड : ‘जल जीवन मिशन’अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली साैरऊर्जेवर आधारित नळपाणी योजना मंडणगड तालुक्यातील पालघर ग्रामपंचायतीच्या हद्दीत केळवत या ठिकाणी साकारण्यात आली आहे. हे काम पूर्ण झाले असून, या योजनेची यशस्वीपणे चाचणी घेण्यात आली. या याेजनेचे लवकरच लाेकार्पण करण्यात येणार आहे.वीजबिल किंवा थकबाकी या डाेकेदुखीतून सुटका हाेण्यासाठी केळवत गावातील ग्रामस्थांनी साैरऊर्जेवर आधारीत नळपाणी याेजना यशस्वी करण्याचा निर्धार केला. गावातील नळपाणी याेजनेच्या पुनर्दुरुस्तीसाठी एक लाख चार हजार ४०० रुपये एवढा निधी खर्ची घालण्यात आला आहे. या याेजनेतून ७७ कुटुंबांना वैयक्तिक नळ जाेडणी देण्यात आली असून, एक लाख ४० हजार इतकी लाेकवर्गणी जमा करण्यात आली आहे. ही रक्कम पाणीपुरवठा स्वच्छता समितीच्या नावे ठेवण्यात आली आहे. याेजनेसाठी पाच एच.पी. साेलर बसविण्यात आले आहेत.    नळपाणी योजनेसाठी आवश्यक असलेल्या विजेसाठी सौरऊर्जेचा पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे  भविष्यात ही योजना कार्यरत राहण्यासाठी  वीजबिल देयक किंवा थकबाकी हा प्रश्न उद्भवणार नाही.  त्यामुळे ती चिंता मिटली आहे. तसेच या योजनेसाठी बसवण्यात आलेल्या पॅनेलची देखभाल व दुरुस्ती  पाच वर्षे पॅनेल बसविणारी  कंपनीच करणार आहे. योजनेचे ऑपरेटींग व मॅनेजमेंटसाठी आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ ग्रामपंचायत स्तरावर निर्माण करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे.जिल्ह्यातील पहिलीच साैरऊर्जेवरील ही नळपाणी याेजना असून, या याेजनेची यशस्वीपणे चाचणी घेण्यात आली आहे. या चाचणीवेळी पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाच्या अभियंता प्रतिभा शेरकर, अभियंता विष्णू पवार, जिल्हा समन्वयक कुमार शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य नितीन म्हामुणकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणी