शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

रत्नागिरी : मासेमारी बंदीमुळे खलाशी परतीच्या मार्गावर, नौका बंदरात स्थिरावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 4:57 PM

पावसाळ्यात समुद्रात उसळणाऱ्या जोरदार लाटांमुळे मासेमारी हंगाम दि. १ जून ते ३१ जुलै पर्यत बंद असतो. मच्छीमार नौकांवर खलाशी म्हणून कार्यरत असणारी बहुतांश मंडळी नेपाळी आहेत. ही मंडळी गावाकडे निघाली आहेत. त्यामुळे एस. टी., रेल्वे स्थानकांत गर्दी होत आहे.

ठळक मुद्दे मासेमारी बंदीमुळे खलाशी परतीच्या मार्गावर, नौका बंदरात स्थिरावल्यानौकांची दुरूस्ती करण्याचे काम सुरू, बसस्थानक, रेल्वे स्थानकावर गर्दी

रत्नागिरी : पावसाळ्यात समुद्रात उसळणाऱ्या जोरदार लाटांमुळे मासेमारी हंगाम दि. १ जून ते ३१ जुलै पर्यत बंद असतो. मच्छीमार नौकांवर खलाशी म्हणून कार्यरत असणारी बहुतांश मंडळी नेपाळी आहेत. ही मंडळी गावाकडे निघाली आहेत. त्यामुळे एस. टी., रेल्वे स्थानकांत गर्दी होत आहे.पर्ससीन मासेमारीवर यापूर्वीच निर्बंध घालण्यात आले होते. परंतु पारंपरिक पध्दतीने मासेमारी सुरू होती. पावसाळा हा माशांच्या प्रजननाचा कालावधी असल्यामुळे या दिवसात मासेमारीवर निर्बंध आणले जातात. शिवाय समुद्र खवळलेला असल्याने जीवितास असणारा धोका विचारात घेता मासेमारी दोन महिने बंद असते.

या दोन महिन्यांच्या कालावधीत खलाशी नेपाळला गावाकडे जातो. बहुतांश खलाशी नेपाळी असला तरी कर्नाटक, उत्तरप्रदेशातील काही मंडळींचा समावेश आहे. मासेमारी सुरू झाली की, ही मंडळी पुन्हा दाखल होतात. दोन महिन्यांच्या कालावधीत बोटींची देखभाल दुरूस्ती, इंजिन डागडुजी, जाळी दुरूस्तींची कामे हाती घेण्यात येतात.पैसे ट्रान्सफरदहा महिन्यांचा मालकांकडून हिशेब घेतला असला तरी ही मंडळीदेखील प्रवासात पैसे न घेता सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर आधीच गावाकडील मंडळींच्या खात्यावर पैसे ट्रान्स्फर करीत आहेत. गावच्या मंडळींना खाऊ, कपडे, सुके माशांच्या भेटी घेऊन निघाले. 

टॅग्स :fishermanमच्छीमारRatnagiriरत्नागिरी