शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
2
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
3
वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...
4
परभणीत लहान मुलांच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान दगडफेक, वाहनांची नासधूस, शहरात तणावपूर्ण शांतता
5
बांगलादेशने तोडला इंदिरा गांधी-मुजीब उर रहमान यांच्या काळातील करार, सीमेवर केलं असं कृत्य 
6
"आता सुरूवात झालीय, येत्या काळात..."; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला इशारा
7
विद्यार्थ्यांने धागा काढला नाही, म्हणून परीक्षेला बसवले नाही; कॉलेजच्या प्राचार्य अन् कर्मचाऱ्यांवर कारवाई
8
ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरले, देशभर निदर्शनांची नवी लाट
9
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
10
"घटस्फोट झाला तर मी मरून जाईन", इमरान खानची Ex पत्नी डिव्होर्सवर पहिल्यांदाच बोलली
11
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
12
लग्न झालं, वधूच्या डोक्यावरचा पदर उचलला, पाहतो तर काय, आत होती नवरीची विधवा आई, तरुणाची फसवणूक 
13
आफ्रिकेतील बोत्स्वानातून आणणार आणखी ८ चित्ते; पुढील महिन्यापर्यंत ४ चित्ते दाखल होण्याची शक्यता
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
15
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
16
चोरीच्या संशयावरून नखे काढली, दिला विजेचा शॉक; छत्तीसगडमधील थरकाप उडवणारी घटना
17
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
18
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
19
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
20
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा

Ratnagiri: कशेळी बांध येथील रस्त्यावर पाणी आल्याने सागरी महामार्ग बंद, प्रवाशांचे हाल 

By मनोज मुळ्ये | Updated: July 8, 2024 11:49 IST

विनोद पवार राजापूर : सागरी महामार्गावरील कशेळी बांध (ता. राजापूर) येथे रस्त्यावर पाणी मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे तेथील वाहतूक ...

विनोद पवारराजापूर : सागरी महामार्गावरील कशेळी बांध (ता. राजापूर) येथे रस्त्यावर पाणी मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे तेथील वाहतूक बंद करण्यात आली आहे.संततधार कोसळणा-या पावसामुळे राजापूर तालुक्यात सर्व भागात पाणीच पाणी झाले आहे. तालुक्यातील आडिवरेनजीकच्या कशेळी बांध येथे नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने पाणी पुलावरुन वाहू लागले आहे. तेच पाणी पसरुन बराचसा रस्ता त्याखाली गेल्याने या भागातील वाहतूक बंद करण्यात आली आहे.एकीकडे रस्त्यावर आलेले पाणी आणि पावसाची संततार त्यामुळे सकाळी सात वाजल्यापासूनच येथील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. एस. टी. वाहतूक बंद असल्याने या मार्गावरील प्रवाशांचे हाल झाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसTrafficवाहतूक कोंडी