शहरं
Join us  
Trending Stories
1
खेकड्यांनी धरण पोखरलेले, उंदरांनी दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे; गाड्या हवेत उडू लागल्या
2
मोदी सरकारचा मोठा निर्णय; 'वन नेशन वन इलेक्शन' प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी
3
"बाळासाहेब असते, तर तुम्हाला उलटे टांगले असते", बोरनारेंचा उद्धव ठाकरेंवर वार
4
अयोध्येतील राम मंदिरावर आतापर्यंत २५०० कोटींचा खर्च; सरकारला मिळणार इतक्या कोटींचा GST!
5
जगातील अनेक देशांमध्ये 'वन नेशन वन इलेक्शन'चा फॉर्म्युला लागू, अशी आहे प्रक्रिया...
6
रोहित शर्माची मुलाखत घेताना पहिला प्रश्न कुठला विचारशील? विराट कोहलीने दिलं मजेशीर उत्तर
7
५०० रुपयांत गॅस सिलिंडर, मोफत उपचार... हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध, कोणासाठी काय-काय?
8
Bigg Boss Marathi Season 5: निक्कीसोबत मैत्री? वैभव चव्हाण म्हणाला, 'तोंडावर सांगतो तिच्याशी माझी कधीच..."
9
राज्याला महिला CM मिळेल? सुप्रिया सुळे-रश्मी ठाकरेंचे नाव चर्चेत? काँग्रेस खासदार म्हणतात...
10
“राहुल गांधींच्या जीवाला धोका, रणनीती आखली जाते, केंद्रीय गृहमंत्री...”; राऊतांचा मोठा आरोप
11
राहुल गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्ये; काँग्रेस आरपारच्या भूमिकेत, कार्यकर्ते रस्त्यावर उतरले
12
४ वर्ष IPL च्या मैदानात! बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची क्रिकेटमधून बंपर कमाई
13
Vastu Shastra: मीठ मोहरीने केवळ व्यक्तीचीच नाही तर वास्तुचीही दृष्ट काढता येते; वाचा वास्तु टिप्स!
14
BSEच्या शेअरमध्ये 'बुल रन'; दिवसभरात १५% पेक्षा अधिक वाढ; NSE IPO शी काय आहे कनेक्शन?
15
...अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल
16
IND vs BAN : ड्रॉप नाही करत म्हणत गंभीरनं या दोघांना बसवलं बाकावर
17
राजकीय स्टेटमेंट करणार नाही असे म्हणत जरांगेंचे पुन्हा फडणवीसांवर आरोप; काय म्हणाले...
18
सुखी, समाधानी, समृद्ध जीवन हवे? पाहा, स्वामी समर्थ अन् शंकर महाराजांची प्रभावी वचने
19
रुग्णांकडून एक रुपया जास्त घेतली फी, भाजप आमदार झाले संतप्त; कर्मचाऱ्याची गेली नोकरी
20
Ricky Ponting प्रीती झिंटाच्या PBKS संघाच्या ताफ्यात; मिळाली ही मोठी जबाबदारी

रत्नागिरी जिल्ह्यातील सालदुरे समुद्र किनारी बैलगाडी शर्यतीचा थरार (व्हिडिओ)

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 1:37 PM

बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर अनेक ठिकाणी शर्यतींचा धुरळा उडाला. अशाच शर्यती रत्नागिरी जिल्ह्यातही पार पडल्या मात्र, या शर्यतीमध्ये धुरळा उडाला नाही. कारण या शर्यती कुठ डोंगर माथ्यावर किंवा मैदानावर नाही तर चक्क समुद्र किनारी पार पडल्या.

शिवाजी गोरेदापोली : बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर अनेक ठिकाणी शर्यतींचा धुरळा उडाला. अशाच शर्यती रत्नागिरी जिल्ह्यातही पार पडल्या मात्र, या शर्यतीमध्ये धुरळा उडाला नाही. कारण या शर्यती कुठ डोंगर माथ्यावर किंवा मैदानावर नाही तर चक्क समुद्र किनारी पार पडल्या.रत्नागिरी जिल्ह्यातील सालदुरे समुद्र किनारी बैलगाडी शर्यतीचा थरार रंगला. बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्यांदाच सालदुरे समुद्र किनार्‍यावर सीमाता देवी मंडळाने या शर्यतीचे आयोजन केले होते. हरणे, असुद, मुरुड, लाडघर, आंजर्ले या गावांसह पंचक्रोशीतील अनेक बैलगाड्या शर्यतीमध्ये सहभागी झाल्या होत्या.न्यायालयाने बंदी घातल्याने गेली अनेक वर्ष बैलगाड्या शर्यती बंद होत्या. परंतु कोर्टाने ही बंदी हटवल्यानंतर घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात बैलगाडी शर्यत सुरू झाली. त्यापाठोपाठ कोकणातही बैलगाडी शर्यतीचा थरार पाहायला मिळाला. मात्र, या शर्यती डोंगरमाळावर नाही तर समुद्र किनारपट्टीवर पार पडल्या. कोकणात समुद्र किनाऱ्यावर चक्क वाळूत या स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. त्यामुळे समुद्रकिनार्‍यावरील वाळूत बैलगाडीचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBull Cart Raceबैलगाडी शर्यत