शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

Dapoli nagar panchayat election : कोण घेणार माघार?, शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीमुळे नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 13:49 IST

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी झाल्यानंतर दापाेलीतील सर्वच समीकरणे बदलली आहेत.

शिवाजी गोरे

दापोली : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी झाल्यानंतर दापाेलीतील सर्वच समीकरणे बदलली आहेत. त्यातच अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने पक्षांची डाेकेदुखी वाढली आहे. त्यांची मनधरणी करण्याचे काम राजकीय पक्षांकडून सुरू असून, अर्ज माघारीच्या दिवशी साेमवारी (१३ डिसेंबर) काेण माघारी घेताे, हेच पाहायचे आहे.

निवडणुकीच्या रिंगणात आपल्या मार्गातील अडचण दूर करण्यासाठी राजकीय पक्षांकडून अपक्षांचा अडसर दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी त्यांची मनधरणी केली जात आहे. परंतु, त्यातूनही अनेक अपक्ष निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे किती अपक्ष शेवटपर्यंत निवडणुकीच्या रिंगणात राहतात याचे चित्र साेमवारी स्पष्ट हाेणार आहे.

दापोली नगरपंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदाच राजकीय खिचडी झाली असून, राजकीय पक्षांच्या विरोधात अपक्ष एकवटले आहेत. या अपक्षांमुळे राजकीय पक्षांचे अस्तित्व पणाला लागले आहे. त्यामुळे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात राहू नये यासाठीच सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. शिवसेनेतील एक नाराज गट या निवडणुकीला अपक्ष म्हणून सामोरे जात आहेत. या उमेदवारांमुळे सारी गणित फिस्कटण्याची चिन्हे आहेत. मात्र, आता अर्ज माघारीसाठी राजकीय पक्षांनी माेर्चेबांधणी केली असून, शेवटच्या दिवशी काेण काेणाचे ऐकणार हेच पाहायचे आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDapoli Nagar Panchayatदापोली नगरपंचायतElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना