शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

पार्टनरला दगा देण्यापेक्षाही जास्त महागात पडतात 'या' 4 चुका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 12:51 IST

Relationship : काही चुकांबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जेणेकरून तुम्हाला नातं टिकवून ठेवण्यास मदत मिळेल.

Relationship : कोणत्याही नात्याचा पाया हा विश्वासवर टिकून असतो. विश्वासामुळेच नातं टिकून राहतं. पण कधी कधी नात्यात असणाऱ्या दोन्ही व्यक्तींकडून असं काही घडतं ज्यामुळे नातं बिघडू लागतं. कपल काही अशा चुका करतात ज्यामुळे नातं दुरावतं. अशाच काही चुकांबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

स्वार्थी होणे

रिलेशनशिपमध्ये समानतेची भावनाच दोन्ही पार्टनरला एकमेकांमध्ये बांधून ठेवते. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये केवळ तुमच्या आनंदासाठी असाल, तुम्ही केवळ तुमच्या इच्छांचा विचार करत असाल तर याने तुमच्या पार्टनरला दु:खं होईल. त्यामुळे रिलेशनशिपमध्ये स्वार्थीपणा ठेवणे टाळा.

खोटं बोलणे

आपण बालपणापासूनच शिकत असतो की, खोटं फार जास्त काळ लपून राहू शकत नाही. तरी सुद्धा अनेकजण पार्टनरसोबत खोटं बोलतात. पण खोटं टाळलं पाहिजे, खासकरून तेव्हा जेव्हा नातं नवीन असतं. कारण नात्याची सुरूवात खोट्याने झाली तर या नात्यात तुम्हाला आनंद मिळूच शकणार नाही.

फायद्यासाठी नातं

असं गरजेचं नाही की, रिलेशनशिप नेहमी एकसारखंच चालत रहावं. वेळेनुसार जेव्हा तुम्ही एकमेकांना चांगलं समजू लागता तेव्हा आपापसातील वाद समोर येऊ लागतात किंवा एकमेकांसोबत सहज राहू शकत नाहीत. तरी सुद्धा तुम्ही ते नातं कायम ठेवलं असेल, मग ते समाजाच्या भीतीने असो वा एकमेकांच्या सुविधेसाठी असो हे नातं तुम्हाला त्रासाशिवाय काहीच देऊ शकणार नाही. असं करणं सुद्धा दगा देण्यापेक्षा कितीतरी पटीने वाईट आहे.

बोलणं बंद करणे

असं नेहमीच ऐकायला मिळतं की, छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या वाढतात. या गोष्टींना रिलेशनशिपमध्ये फार महत्त्व असतं. तुम्ही आपसात भांडण करता किंवा एखाद्या वेगळ्याच कारणाने रिलेशनशिप सुरळीत नसेल तर एकमेकांशी बोलणं बंद करता. हे फारच चुकीचं आहे. याने प्रश्न सुटणार नाहीत. त्यापेक्षा पार्टनरसोबत बोला. 

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप