शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

का कुणी आयुष्यभर त्यांच पहिलं प्रेम विसरू शकत नसतं? जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 4:55 PM

Relationship Tips : असं कोणतं कारण असतं ज्यामुळे कुणीही आयुष्यभर त्यांचं पहिलं प्रेम विसरू शकत नाही. चला जाणून घेऊ कारण...

Relationship Tips :  पहिलं प्रेम हे कधीच विसरता येत नाही, हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. ज्यांनी ज्यांनी आयुष्यात कधी प्रेम केलं असेल तर ते सुद्धा ही बाब नाकारणार नाही. कुणीही पहिलं प्रेम, पहिलं किस आणि पहिलं आलिंगण या अशा आठवणी असतात ज्या व्यक्ती कधीही विसरू शकत नाही. 

असं नाही की, जीवनात केवळ एकदाच प्रेम होतं. लोकांना अनेकदा प्रेम होऊ शकतं. पण पहिलं प्रेम हे कधीही विसरता येत नाही. मात्र, असं कोणतं कारण असतं ज्यामुळे कुणीही आयुष्यभर त्यांचं पहिलं प्रेम विसरू शकत नाही. चला जाणून घेऊ कारण...

काय असतं याचं कारण?

रिलेशनशिप एक्सपर्ट एडीना महल्ली यांनी याबाबत सांगितलं की, तुमचं पहिलं प्रेम हा जीवनातील पहिला अनुभव असतो. हेच ते कारण असतं, ज्यामुळे तुम्ही कधीही पहिलं प्रेम विसरत नाहीत. एडीना सांगते की, आपल्या मेंदूत एक भाग असतो हिप्पोकॅंम्पस. यात आपल्या आठवणी आणि भावना असतात. मानसोपचारतज्ज्ञ मानतात की, आपल्याला दुसरीच्या तुलनेत पहिल्यांदा केलेल्या गोष्टी जास्त लक्षात राहतात. 

म्हणूनच जीवनात तुम्ही घेतलेला पहिला अनुभव कधीही विसरू शकत नाहीत. इतकेच नाही तर तुम्ही तुमच्या नोकरीचा पहिला दिवसही विसरू शकत नाही जसे की, पहिलं प्रेम. पहिल्या प्रेमात तुम्ही प्रेयसी किंवा प्रियकरासोबत भावनात्मक दृष्टीने इतके खोलवर जोडले गेलेले असता. त्यामुळे त्यांच्या आठवणी अधिक मजबूत असतात. पहिल्या प्रेमातील जाणीवा या फारच प्रबळ असतात, त्यामुळेच त्या कधी विसरता येत नाहीत किंवा मनातून जात नाही.

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप