शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

नात्यात कोणतंही टोकाचं पाऊल उचलण्याआधी 'या' गोष्टींचा विचार करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 11:04 IST

हल्लीच्या काळात तुम्हाला प्रेम सहज मिळतं पण ते नातं जपणं फार अवघड असतं. बिजी लाइफस्टाइलमुळे अनेकदा लोक आपल्या पार्टनरसाठी वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे अनेकदा नातं दीर्घकाळ टिकणं अशक्य होतं.

हल्लीच्या काळात तुम्हाला प्रेम सहज मिळतं पण ते नातं जपणं फार अवघड असतं. बिजी लाइफस्टाइलमुळे अनेकदा लोक आपल्या पार्टनरसाठी वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे अनेकदा नातं दीर्घकाळ टिकणं अशक्य होतं. एवढचं नाहीतर पार्टनरचं इतर लोकांसोबत मिळून मिसळून राहण्यामुळेही नात्यामध्ये खटके उडतात. परंतु, नातं तुटल्यामुळे दोन लोकांच्या आयुष्यावर फार मोठा परिणाम दिसून येतो. हे चांगलं आणि वाईट अशा दोन्ही प्रकारचं असू शकतं. जर तुम्हालाही असं वाटतं असेल की, आपलं रिलेशनशिप बराच वेळ टिकत नसेल तर आज आम्ही तुम्हाला काही कारणं सांगणार आहोत. वेळीच ही कराणं लक्षात घेऊन तुम्ही तुमचं नातं तुटण्यापासून वाचवू शकता. 

सतत बिझी राहणं तुमची असेल सवय तर... 

जर तुम्हाला आपल्या कामामध्ये सतत बिझी राहायला आवडत असेल आणि यामध्ये तुम्ही तुमच्या नात्याकडे दुर्लक्षं करत आहात का? तसेच आपल्या पार्टनरशी न बोलणं त्याला वेळ न देणं यांसारख्या चुका करत असाल तर असं करणं वेळीच टाळा. यामुळे तुमचं नातं धोक्यात येऊ शकतं. 

नवीन ठिकाणी पार्टनरचा विसर पडणं

अनेक लोकांना नवीन ठिकाणी फिरायला फार आवडतं. परंतु, त्या ठिकाणी गेल्यावर ते आपल्या जवळच्या लोकांना किंवा पार्टनरला विसरून जातात. तुम्हीही असं करत असाल तर असं करणं वेळीच थांबवा. 

ऑनलाइन असूनही पार्टनरला मेसेज न करणं  

सध्याचं युग हे इंटरनेटचं युग आहे. इंटरनेटवर मित्रमैत्रिणी भेटतातच पण इंटरनेटवर आयुष्यभरासाठीची नातीही जोडली जातात. अशातच एखाद्या व्यक्तीला स्टॉक करणं अत्यंत सोपं आहे. जर तुम्ही ऑनलाइन आल्यानंतर आपल्या पार्टनरला मेसेज करत नसाल तर हे कारण तुमच्या नात्यासाठी घातक ठरू शकतं. याचा अर्थ असा नाही की, ऑनलाईन आल्यावर प्रत्येक वेळी पार्टनरला मेसेज करावा. पण तुमच्या बिझी शेड्यूलमधून पार्टनरसाठी वेळ देऊन तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. 

रिस्पॉन्स देणं आहे गरजेचं 

जर तुम्ही त्यांचं म्हणणं ऐकत असाल पण त्यांचं म्हणणं तुम्हाला समजत नसेल तर या कारणामुळेही तुमचं नातं अडचणीत येऊ शकतं. तुम्हाला त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकून व्यवस्थित समजुन घेणं आवश्यक आहे. तसेच त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर रिस्पॉन्स करणं आवश्यक आहे. 

त्यांच्या निर्णयाला महत्त्व देणं

अनेकदा तुम्ही पार्टनरचं म्हणणं ऐकत नाही. तसेच त्यांच्या निर्णयाचा मान राखत नाही. दरवेळी तुम्ही स्वतःची मनमानी करता. जर तुम्ही त्यांच्या निर्णयाचा आदर राकला नाही तर त्यांनाही राग येऊ शकतो. आधी त्यांचं म्हणणं ऐकून घ्या आणि त्यानंतर ते चूक की बरोबर ते सोडवा. तसेच कोणत्याही गोष्टीबाबत बोलून तुम्ही मार्ग काढू शकता. 

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.)

टॅग्स :Relationship TipsरिलेशनशिपPersonalityव्यक्तिमत्व