शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सांगली जिल्ह्यातून वर्षभरात 'इतक्या' मुली, महिला गायब; पोलिसांचा तपास सुरुच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 17:33 IST

मोबाइल अथवा संशयिताची माहिती मिळाल्यावर त्याआधारे पोलिसांकडून या मुलींचा शोध

सांगली : लग्नाच्या आमिषाने अथवा अन्य कारणाने अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याचे प्रकार होत आहेत. यात अनेकदा महिलांचेही अपहरण करण्यात येते. कौटुंबिक अडचणी, आमिष आणि क्षणिक मोहाला बळी पडून अनेक मुली घराबाहेर पडतात; पण पोलिसांकडूनही अशा मुलींचा प्राधान्याने तपास करून त्यांना पालकांच्या हवाली स्वाधीन केले जात आहे.जिल्ह्यात गेल्या वर्षभरात मुली, महिलांच्या अपहरणाच्या १६१ घटना घडल्या आहेत. यातील १२९ जणींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे तर अन्य मुलींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. मुलींचा मोबाइल अथवा संशयिताची माहिती मिळाल्यावर त्याआधारे पोलिसांकडून या मुलींचा शोध घेतला जात आहे. या घटनांबाबत चिंता व्यक्त होत आहे.समुपदेशनानंतर मुली पालकांच्या ताब्यातबहुतांशवेळा अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांचे अपहरण करण्यात येते. अशा मुलींचा शोध घेऊन त्यांचे समुपदेशन करून त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात येते. असे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांकडून प्राधान्य देण्यात येत आहे. -  सतीश शिंदे, पोलिस निरीक्षक

टॅग्स :SangliसांगलीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMissingबेपत्ता होणं