शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

सांगलीत लम्पीने घेतला दिवसात १७ जनावरांचा बळी, बाधित जनावरांची संख्या पावणेपाच हजारांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2022 2:21 PM

या रोगामुळे आतापर्यंत ३२७ जनावरांचा मृत्यू झाला आहे.

सांगली : जिल्ह्यात मंगळवारी नव्याने १८९ जनावरांना लम्पी त्वचा रोगाची बाधा झाली आहे. तसेच १७ जनावरांना मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील बाधित जनावरांची संख्या पावणेपाच हजारांवर पोहोचली आहे. लम्पीचा संसर्ग रोखण्यात पशुसंवर्धन विभागाला यश कधी येणार, असा सवाल पशुपालकांमधून उपस्थित होत आहे.अडीच महिन्यांपासून सुरू असलेला लम्पीचा संसर्ग आटोक्यात येत नसल्याने पशुपालक चिंतेत आहेत. मंगळवारी नव्याने १८९ जनावरांना बाधा झाल्याचे आढळून आले. आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल चार हजार ७५७ जनावरांना लम्पीचा संसर्ग झाला आहे. अद्यापही दोन हजार ८९७ जनावरांवर उपचार सुरू आहेत. मंगळवारी एका दिवसात जिल्ह्यात १७ जनावरांचा मृत्यू झाला. या रोगामुळे आतापर्यंत ३२७ जनावरांचा मृत्यू झाला आहे. एक हजार ५३३ जनावरेआजारातून बरी झालेली आहेत.आतापर्यंत बाधित झालेली तालुकानिहास संख्या पुढीलप्रमाणे आहे. मिरज तालुका १२९८, आटपाडी ५९०, पलूस ३६२, वाळवा ७०२, खानापूर ५३०, तासगाव ३६६, कडेगाव १२४, कवठेमहांकाळ २१६, जत ४६८, शिराळा तालुक्यात ६१ अशी एकूण चार हजार ७५७ जनावरांना बाधा झाली आहे. त्यापैकी ३२७ जनावरांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :SangliसांगलीLumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोग