शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
2
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
3
काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ
4
Tarot Card: देवीच्या आशीर्वादाने नवरात्रीचे चैतन्य अनुभवायला सज्ज व्हा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
5
'या' सरकारी कंपनीला १०० कोटी रुपयांची ऑर्डर; Adani समूहासाठी करणार काम
6
महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा
7
Exclusive: दीड वर्षाच्या मुलासोबत कसं केलं शूट? प्रिया बापटने सांगितली 'रात जवां है'च्या सेटवरची धमाल-मस्ती
8
Sarva Pitru Amavasya 2024 : सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करायचे, पण सूर्य ग्रहणामुळे टाळा 'ही' वेळ!
9
निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय?
10
"फायनलपर्यंत कोणती रास जाईल?"; राशीचक्रकार शरद उपाध्येंनी दिलं भन्नाट उत्तर
11
‘वंदे भारत’चा जगात डंका! ३ देशांकडून आग्रही मागणी, ‘या’ वैशिष्ट्यांमुळे ठरते वेगळी
12
मुलानं खरेदी केलं कोट्यवधीचं घड्याळ; मंत्री असलेल्या बापावर आली वाईट वेळ, काय घडलं?
13
"आम्ही योग्य बँकर निवडला नाही..," Paytm च्या फ्लॉप IPO वर शर्मा यांनी सांगितली कुठे झाली चूक
14
ENG vs AUS : ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव हाणून पाडला; इंग्लंडच्या बाजूने निर्णय लागला, इंग्लिस ट्रोल
15
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
16
पितृपक्ष: घरात पुरुष नाही, मग श्राद्ध कुणी करावे? महिलांना आहे का अधिकार? शास्त्र सांगते...
17
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
18
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
19
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
20
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर

बांधकाम कामगारांच्या मध्यान भोजनात २५०० कोटींचा घोटाळा

By अशोक डोंबाळे | Published: July 15, 2023 7:56 PM

शंकर पुजारी : घोटाळ्याच्या चौकशीसाठी २० जुलैला मुंबईत बांधकाम कामगारांचा मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : बांधकाम कामगारांना निकृष्ट दर्जाचे जेवण देऊन आणि बोगस कामगारांची संख्या दाखवून दोन वर्षांमध्ये राज्यात २ हजार ५०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. या घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषी ठेकेदार, अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी दि. २० जुलै रोजी मुंबईत विधानसभेवर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समिती निमंत्रक शंकर पुजारी यांनी सांगलीत दिली.

शंकर पुजारी म्हणाले, मागील दोन वर्षापासून नोंदीत बांधकाम कामगारांना शासनाने मध्यान भोजन योजना लागू केली आहे. त्यानुसार मागील दोन वर्षांमध्ये या योजनेवर अडीच हजार कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. परंतु कामगारांच्या पर्यंत जेवण पोहोचत नाही, जे जेवण पोहोचते ते निकृष्ट दर्जाचे आहे. दहा कामगारांना जेवण दिले तर ५०० कामगारांचे बिल ठेकेदार काढत आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये २०० कोटीपेक्षा जास्त रक्कम शासनाने ठेकेदारांना दिली आहे. या घोटाळ्यास काही अधिकाऱ्यांचीही मूक सहमती असल्यामुळेच आर्थिक घोटाळा दिसत असूनही ठेकेदारांवर कारवाई होत नाही. त्यामुळे या मध्यम भोजन योजनेमधील घोटाळा व गैरव्यवहाराची चौकशी करून दोषी ठेकेदार, अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. या मागणीसाठी राज्यातील सर्व बांधकाम कामगार दि. २० जुलै रोजी मुंबईत विधानसभेवर मोर्चा काढणार आहे.उपकराचे २० हजार कोटी शिल्लकसध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी केलेल्या कामगारांची संख्या २५ लाखापेक्षा जास्त आहे. दुसऱ्या बाजूस बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी गोळा केलेला उपकर २० हजार कोटी पेक्षाही जास्त आहे. हा निधी खर्च न केल्यामुळे कल्याणकारी मंडळाकडे शिल्लक आहे. या निधीतून बांधकाम कामगारांसाठी उपाययोजना करण्याची गरज आहे, असे मत शंकर पुजारी यांनी व्यक्त केले.

टॅग्स :fraudधोकेबाजी