शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

दहावी परीक्षा रद्द हा शिक्षण हक्क कायद्याचा भंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 4:26 AM

मिरज : दहावी परीक्षा कोणत्याही परिस्थितीत रद्द करणे योग्य नाही. परीक्षा रद्द झाल्यास सामाजिक न्याय तत्त्व, ग्राहक संरक्षण ...

मिरज : दहावी परीक्षा कोणत्याही परिस्थितीत रद्द करणे योग्य नाही. परीक्षा रद्द झाल्यास सामाजिक न्याय तत्त्व, ग्राहक संरक्षण व शिक्षण हक्क कायद्याचा तो भंग होणार असल्याचा दावा प्रोफेशनल टिचर्स असोसिएशनचे माजी राज्याध्यक्ष प्रा. रवींद्र फडके यांनी केला आहे तसेच ‘छत्तीसगड पॅटर्न’प्रमाणे विद्यार्थ्यांकडून घरीच पेपर सोडवून घेण्याची गरज होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रा. फडके म्हणाले, शिक्षण हक्क कायद्यानुसार इयत्ता पाचवी व आठवीच्या स्तरावर परीक्षा घेण्यास मुभा देणारी सुधारणा महाराष्ट्र सरकार करत आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने शिक्षकांच्या प्रशिक्षण व मूल्यांकन करण्यासाठी स्वतंत्र प्रणाली तयार करून त्यासाठी तीस कोटी रुपयांची निविदा काढली आहे. एका बाजूला विद्यार्थ्यांचे मूल्यमापन पाचवी ते आठवीला झाले पाहिजे असे सरकार म्हणते व दुसऱ्या बाजूला दहावीची परीक्षा रद्द करते ही बाब शिक्षण हक्क कायद्याचा भंग करणारी आहे. परीक्षेला बसू इच्छित नाहीत अशा विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणींत उत्तीर्ण करावे, जे परीक्षेला बसू इच्छितात त्यांची परीक्षा घेतली पाहिजे. दहावीची परीक्षा ही कोरोना काळात ऐच्छिक करावी, अन्यथा तो ग्राहक संरक्षण कायद्याचा भंग ठरेल. परीक्षा या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त करतात. छत्तीसगड पॅटर्नप्रमाणे विद्यार्थ्यांना पेपर घरी सोडविण्याची परवानगी दिली तर चालण्यासारखे आहे. त्याप्रमाणे राज्य शासनाने जी बोर्ड प्रश्न पेढी तयार केलेली आहे ती विद्यार्थ्यांनी घरामध्ये बसून पुस्तकांचा वापर करून सोडवावी. त्यामुळे विद्यार्थ्यांचा दहावीचा मूलभूत अभ्यास होऊ शकेल. कोणत्याही परिस्थितीत परीक्षा रद्द करणे योग्य होणार नाही. सामाजिक न्याय तत्त्व, ग्राहक संरक्षण व शिक्षण हक्क कायद्याचा तो भंग असेल, असा दावा फडके यांनी केला आहे.