शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

काँग्रेसच्या काळात अंबानी आता अदानींना पोसण्याचे काम, विलासराव जगतापांचा भाजपला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2022 12:52 PM

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. तरी शेतकरी हा शोषित आहे.

जत : कोणतेही सरकार असले तरी उद्योगपतींना पोसण्याचे काम करत असते. काँग्रेसच्या काळात अंबानींना पोसण्याचे काम झाले होते. या सरकारच्या काळात अदानींना पोसण्याचे काम सुरू असून, बळीराजा हा पोतराज बनला आहे, अशा शब्दांत माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपलाच घरचा आहेर दिला आहे.जत येथे एका कार्यक्रमात विलासराव जगताप व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे एका व्यासपीठावर आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांच्या मारलेल्या राजकीय कोपरखळ्यांनी कार्यक्रमस्थळी हस्या पिकला.विलासराव जगताप म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. तरी शेतकरी हा शोषित आहे. कोणाचेही शोषण झाले नाही एवढे शेतकऱ्यांचे शोषण झाले आहे. उद्योगपती, अभिनेते, सरकारी कर्मचारी यांना कधी आत्महत्या करावी लागत नाही; पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. हे सर्व बदलले पाहिजे.जयंत पाटील म्हणाले, सरकार कोणाचे जरी असले तरी जत तालुक्यातील ६५ गावांना पाणी मिळणार आहे. लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मांडला जाणार असून, जत तालुक्याला हक्काचे पाणी देणार आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील, सुभाष पाटील, शुभांगी बन्नेनवर, नाना शिंदे, सिद्धाप्पणा शिरशाड, इरण्णा निडोणी, माणिक बिजर्गी, प्रकाश बिज्जरर्गी, उत्तम शेठचव्हाण, उमेश सावंत, बाळ सावंत, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

विलासराव, अधूनमधून भेटत जावा

माजी मंत्री जयंत पाटील यांनी तुफान टोलेबाजी करत अनेक दिवस झाले, विलासराव जगताप भेटलेच नाहीत. कधीतरी अधूनमधून भेटत जावा. पक्ष कुठलाही असला तरी सर्वजण कार्यक्रमाला एकत्र आले ही चांगली गोष्ट आहे. पण विलासराव जगताप चिडतील असे काही कार्यक्रमात बोलायचे नाही, असे सांगताच उपस्थितांना हसू आवरता आले नाही.

टॅग्स :Sangliसांगलीcongressकाँग्रेसBJPभाजपा