शहरं
Join us  
Trending Stories
1
'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?
2
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
3
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
4
'...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा
5
स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट
6
गोविंदाला गोळी लागल्यानंतर रात्री उशिरा कृष्णा अभिषेकची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाला, 'मामा...'
7
Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...
8
"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा
9
नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य
10
युद्ध पेटलं! इराणचा इस्त्रालयवर मिसाईल हल्ला; अमेरिकन सैन्यानं दिलं चोख उत्तर
11
कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी
12
नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले
13
Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज!
14
अनिल अंबानींचं नशीब पालटलं, 'अच्छे दिन'ची सुरुवात? आता ₹२९३० कोटींचा फंड उभारायला मंजुरी
15
हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार
16
"२०२४ मध्ये जिंकू शकत नाही मान्य केल्यामुळे..."; अमित शाहांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसचा पलटवार
17
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
18
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
19
बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?

सांगली जिल्ह्यात ९७३३ शेतकऱ्यांचे ‘ई-केवायसी’ प्रलंबित

By अशोक डोंबाळे | Published: February 13, 2024 2:00 PM

सांगली : जिल्ह्यातील तीन लाख ९७ हजार ५५५ शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी पात्र आहेत. यापैकी तीन लाख ८७ ...

सांगली : जिल्ह्यातील तीन लाख ९७ हजार ५५५ शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी पात्र आहेत. यापैकी तीन लाख ८७ हजार ८२२ शेतकऱ्यांनी ‘ई-केवायसी’ पूर्ण केले आहे. उर्वरित नऊ हजार सातशे तेहतीस शेतकऱ्यांनी ‘ई-केवायसी’ पूर्ण केली नाही. या शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली नाही. या शेतकऱ्यांसाठी दि. १२ ते २१ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात ‘ई-केवायसी’ची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी दिली.कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना पीएम किसान योजनेतील ‘ई-केवायसी’ प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष मोहीम राबविण्याची सूचना दिली आहे. त्यानुसार दि. १२ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत जिल्ह्यात ‘ई-केवायसी’ प्रमाणीकरण बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी नजीकचे सामाईक सुविधा केंद्र व ग्रामस्तरीय नोडल अधिकारी यांच्यामार्फत ‘ई-केवायसी’ प्रमाणीकरण पूर्ण करावे. शेतकऱ्यांनी स्वतःचे ‘ई-केवायसी’ प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाइलवरील ओटीपी, सामाईक सुविधा केंद्र, पीएम किसान फेस ऑथेंटिकेशन ॲप या सुविधांपैकी कोणत्याही एका सुविधेचा वापर करावा. ई-केवायसी पूर्ण करण्यात शेतकऱ्यांना काही अडचणी असल्यास कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे.ई-केवायसी प्रलंबित लाभार्थीतालुका - लाभार्थी संख्याआटपाडी - ११३७जत - २२०कडेगाव - २१९क.महांकाळ - ४६७खानापूर - १२३१मिरज - २०१५पलूस - ९५७शिराळा - १३५१तासगाव - ३५७वाळवा - १७७९एकूण - ९७३३

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी