शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
4
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
5
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
6
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
7
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
8
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
9
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
10
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
11
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
12
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
13
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
14
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
15
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
16
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
17
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
18
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
19
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

गौरी, गणपतीसाठी मुंबईहून सांगलीला ९० जादा बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2021 4:32 AM

सांगली : गौरी-गणपती सणासाठी मुंबईहून सांगली जिल्ह्यात येण्यासाठी एस. टी.च्या सांगली विभागाने दहा आगारांतून ९० जादा बसेस दि. ७ ...

सांगली : गौरी-गणपती सणासाठी मुंबईहून सांगली जिल्ह्यात येण्यासाठी एस. टी.च्या सांगली विभागाने दहा आगारांतून ९० जादा बसेस दि. ७ सप्टेंबर कालावधीत सोडल्या आहेत. तसेच परतीच्या वाहतुकीसाठी दि. १४ ते २० सप्टेंबर या कालावधीतही जादा बसेसची व्यवस्था केली आहे.

गौरी-गणपतीसाठी मुंबई, पुणे शहरांतून सांगली जिल्ह्यात प्रवासी मोठ्या प्रमाणात येतात. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊनच मुंबई, पुणे मार्गांवर जादा बसेस सोडल्या आहेत. प्रवाशांना मुंबईहून येण्यासाठी सांगली आगाराने ८, मिरज १०, इस्लामपूर १०, तासगाव १२, विटा ८, जत ८, आटपाडी ८, क. महांकाळ १०, शिराळा १०, पलूस आगारातून ६ बसेस सोडण्यात येणार आहेत. या जादा बसेस सोमवार, दि. ६ पासूनच मुंबईतून सुरु झाल्या आहेत. मुंबईबरोबरच पुणे येथूनही जादा बसेस सोडल्या आहेत, अशी माहिती एस. टी. महामंडळाच्या सांगली विभागाचे आगारप्रमुख अरुण वाघाटे यांनी दिली.