शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मागेल त्याला शेततळे पलूस तालुक्यात मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 14:04 IST

शासनाच्या जाचक अटी आणि तुटपुंजा मदतीमुळे, ह्यमागेल त्याला शेततळेह्ण ही योजना शेतकऱ्यांच्यादृष्टीने फलदायी ठरत नसल्याचे चित्र पलूस तालुक्यात आहे. त्यामुळे या योजनेतून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास कसा साधणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देमागेल त्याला शेततळे पलूस तालुक्यात मिळेना!शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास कसा साधणार?

अशुतोष कस्तुरे कुंडल : शासनाच्या जाचक अटी आणि तुटपुंजा मदतीमुळे, ह्यमागेल त्याला शेततळेह्ण ही योजना शेतकऱ्यांच्यादृष्टीने फलदायी ठरत नसल्याचे चित्र पलूस तालुक्यात आहे. त्यामुळे या योजनेतून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास कसा साधणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे.राज्य शासनाकडून शेततळे काढण्यासाठी ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. मात्र या अनुदानाच्या तीनपट अधिकचा खर्च शेतकऱ्याला स्वत:च्या खिशातून करावा लागत आहे. परिणामी पलूस तालुक्यात शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवली आहे.योजनेचे नावच मागेल त्याला शेततळे असे असल्याने, सुरुवातीला शेतकरी उत्साहाने आपले नाव कृषी विभागाकडे नोंदवतात. मात्र जसजशी कागदपत्रे पुढे जातील, तसतसा शेतकऱ्यांचा भ्रमनिरास होतो. परिणामी वाढीव खर्च पाहून शेतकरी या योजनेतून काढता पाय घेतो.२०१५-१६ मध्ये ही योजना अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंत तीन वर्षांत केवळ २५५ अर्ज शेततळे मागणीसाठी आले. यापैकी विविध चाचण्यांतून पात्र ठरत केवळ ३५ शेततळ्यांचे काम झाले आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईSangliसांगली