शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

बोगस खते, बियाणे विक्रेते सापडल्यास गुन्हे दाखल करा, पालकमंत्री सुरेश खाडेंचे आदेश

By अशोक डोंबाळे | Updated: May 6, 2023 17:31 IST

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर घेतली आढावा बैठक

अशोक डोंबाळेसांगली : बोगस खते, बियाणे आणि कीटकनाशकांची विक्री करताना सापडल्यास त्यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल करण्याच्या सूचना पालकमंत्री सुरेश खाडे यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार‎ खते, बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी भरारी पथकांनी कार्यक्षमपणे काम करावे, असे आदेशही त्यांनी दिले.खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या‎ अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी आढावा बैठक झाली. यावेळी आमदार अनिल बाबर, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार आदी उपस्थित होते.मंत्री खाडे म्हणाले, शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बियाणे उपलब्ध करून देण्याबरोबरच शेतीचे उत्पादन वाढीसाठी कृषी अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करावे. दुबार पेरणीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन त्यानुसार बियाणे, खते व कीटकनाशकांची मागणी केली पाहिजे. नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजनेची सर्व प्रकरणे मार्गी लावून संबंधित शेतकऱ्यांच्या वारसांना विमा योजनेचा लाभ मिळाला पाहिजे.

पाऊस पडेपर्यंत सिंचन योजना चालू ठेवाजलसंपदा विभागाने समाधानकारक पाऊस पडेपर्यंत जिल्ह्यातील सर्व उपसा सिंचन योजना सुरू ठेवावेत. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी थकीत वीज बिलासाठी एकाही योजनेचा वीज पुरवठा खंडित करू नये, अशा सूचनाही मंत्री खाडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

बोगसगिरीवर ११ भरारी पथकांची नजरबियाणे, खते आणि कीटकनाशकांची बोगस विक्री करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी जिल्हास्तर भरारी पथके कार्यरत केली‎ आहेत. बोगस खते, बियाणे विक्रीबरोबर जादा दराने विक्री‎ केल्यास विक्रेत्यांवर‎ कारवाई होणार‎ आहे, असेही मंत्री खाडे म्हणाले.

खते, बियाणांचा पुरेसासाठा : विवेक कुंभारभात ६७३२ क्विंटल, ज्चारी ५६६५ क्विंटल, बाजरी २०२० क्विंटल, तूर ६२१ क्विंटल, मूग २४७ क्विंटल, उडीद ८५१ क्विंटल, भुईमूग १४६८ क्विंटल, सूर्यफूल १२९ क्विंटल, सोयाबीन १३५८६ क्विंटल, मका ६६९८ क्विंटल असे ३८ हजार १७ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. युरिया ५२१०० टन, डी.ए.पी. २०८९१ टन, एम.ओ.पी. २११७५ टन, एस.एस. पी. ३०२८६ टन आणि संयुक्त खतांचा ६४९०२ टन असे एक लाख ८९ हजार ३५४ टन रासायनिक खताची मागणी केली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी दिली.

टॅग्स :Sangliसांगली