शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
3
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
4
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
5
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
6
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
7
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
8
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
9
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
10
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
11
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
12
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
13
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
14
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
15
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
17
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
18
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
19
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
20
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video

पत्रकारांच्या मुद्द्यावरून राजकारण, आघाडी सरकारनेच चुकीचे गुन्हे दाखल केले; गोपीचंद पडळकरांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 5:15 PM

विरोधकांकडे कोणताच मुद्दा नसल्याने राज्य सरकारवर टीकेचे एकमेव काम

मिरज : पत्रकारांवर गुन्ह्याच्या मुद्द्यावरून विरोधकांचे राजकारण सुरू आहे. मात्र यापूर्वीच्या सरकारनेच पत्रकारांवर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केल्याचा आरोप आ. गोपीचंद पडळकर यांनी केला.कामानिमित्त मिरजेत आलेल्या आ. पडळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, राज्यात विरोधकांकडे कोणताच मुद्दा नसल्याने राज्य सरकारवर टीकेचे एकमेव काम विरोधक करीत आहेत. पत्रकारांवर गुन्ह्यावरून राजकारण सुरू आहे. मात्र यापूर्वी आघाडी सरकारनेच पत्रकारांवर चुकीचे  गुन्हे दाखल केले आहेत.

टेंभू योजनेचे पाणी मिळण्यासाठी  मी केलेल्या आंदोलनाची बातमी कव्हर करणाऱ्या सांगली जिल्ह्यातील पत्रकारांवर काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारनेच गुन्हे दाखल केले होते. अद्याप ते गुन्हे मागे घेतले नसून, हे गुन्हे मागे घेण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू, असेही आ. पडळकर यांनी सांगितले.मिरज शहर परिवर्तन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गाेपीचंद पडळकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मिरजेतील  रस्त्यावरील अतिक्रमणे काढून लवकरात लवकर रस्ता करण्याची  मागणी केली.  मिरज या महत्त्वाचा शहराच्या विकासासाठी प्रमुख रस्ता होणे गरजेचे आहे. रस्त्यासाठी निधी मंजूर असल्यामुळे रस्ता करताना कोणीही कसलाही अडथळा आणू नये.  नागरिकांनी स्वतः  अतिक्रमणे काढून घ्यावीत. अधिकाऱ्यांनीही अतिक्रमण लवकर काढावे, अशी सूचना आ.  पडळकर यांनी यावेळी केली

टॅग्स :SangliसांगलीGopichand Padalkarगोपीचंद पडळकरJournalistपत्रकारMahavikas Aghadiमहाविकास आघाडी