शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
2
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
3
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
4
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
5
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
6
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
7
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
8
6 दिवसात ₹20 लाख कोटी स्वाहा...! भारत सोडून कोण-कोण जातय चीनला?
9
SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?
10
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार! Team India देखील जाणार? PCB ने सांगितलं कारण
11
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
12
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
13
"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
14
सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?
15
ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
16
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
17
Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन
18
पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला
19
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
20
बोईंग 737 च्या रडर जॅममुळे DGCA चा ताण वाढला, सर्व विमान कंपन्यांना दिला इशारा

नागनाथआण्णांमुळेच आटपाडी तालुक्यात कृष्णेचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 4:29 AM

आटपाडी : क्रांतिवीर नागनाथ आण्णा नायकवडी, जलसंपदामंत्री जयंतराव पाटील, डॉ. भारत पाटणकर यांच्यामुळेच दुष्काळी तालुक्यात कृष्णामाई अवतरल्याचे गौरवोद्‌गार ...

आटपाडी : क्रांतिवीर नागनाथ आण्णा नायकवडी, जलसंपदामंत्री जयंतराव पाटील, डॉ. भारत पाटणकर यांच्यामुळेच दुष्काळी तालुक्यात कृष्णामाई अवतरल्याचे गौरवोद्‌गार राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आनंदराव पाटील यांनी काढले.

आटपाडी तालुक्यातील मासाळवाडी येथील पुकळे वस्तीजवळच्या ओढ्यातील कृष्णामाईच्या वाहत्या पाण्याचे पूजनप्रसंगी आनंदराव पाटील बोलत होते. यावेळी आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती विजयसिंह पाटील, श्रीरंग कदम, सादिक खाटिक, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष दत्ताभाऊ यमगर, तालुका सरचिटणीस विजय पुजारी, पाणी फौंडेशनचे गौरीहर पवार, प्रकाश बोराडे आदी उपस्थित होते.

आनंदराव पाटील म्हणाले, नागनाथअण्णा नायकवडी यांनी दुष्काळग्रस्तांना पाणी मिळावे, यासाठी तीव्र लढा दिला होता. अनेक मोर्चे, आंदोलने केल्यामुळेच आज आटपाडी तालुक्यात पाणी दिसत आहे. सध्या व्हीजन ७५ या संकल्पातून राज्याचे जलसंपदा मंत्री पाटील यांना अन्न, धान्य, फळे उत्पादनातून सांगली जिल्ह्याला देशात अग्रस्थानी न्यायचे आहे. या भागात आलेल्या कृष्णामाईच्या पाण्यातून शेतीत उत्तम दर्जाची पिके येणार आहेत. विजापूरला होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे जागतिक बाजार पेठे शेती उत्पादन उपलब्ध होणार आहे.

यावेळी यशवंतराव पुकळे, विठ्ठलराव पुकळे, भगवान दाईंगडे, प्रा . राहुल पुकळे, नाना दाईंगडे, संजय पुकळे, दत्तात्रय पुकळे, विठ्ठल पुकळे, चंद्रकांत ऐवळे, प्रणय लोकरे, सागर दाईंगडे, सागर राक्षे, पोपट चव्हाण, सदाशिव चव्हाण, मारुती मेटकरी , संजय मेटकरी , बाबूराव मेटकरी, बाळासोा डांगे गुरुजी, किसान पुकळे, बापू तळे, गंगाराम चव्हाण, दादासोा पुकळे उपस्थित होते.