शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

चांदोली धरण भरण्यास फक्त अर्ध्या ‘टीएमसी’ची गरज, पावसाने पुन्हा ओढ दिली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 12:17 PM

चार दिवसांपासून कडक उन्हाचे चटके

विकास शहाशिराळा : शिराळा तालुक्यात पावसाने पुन्हा ओढ दिली आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतेत आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे ९८.४९ टक्के (३३.८९ टीएमसी) भरले आहे. हे धरण भरण्यास फक्त अर्धा ‘टीएमसी’ पाण्याची गरज आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज परिसराने ५००० मिलिमीटरचा पावसाचा टप्पा पार केला आहे. या धरणात १५८५ क्यूसेकने पाण्याची आवक सुरू आहे.दोन दिवस पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर मात्र चार दिवसांपासून कडक उन्हाचे चटके बसत आहेत. यामुळे शेतकरीवर्ग चिंतेत आहे. तालुक्यातील धरणे, तलाव भरले आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मात्र जनावरांच्या चाऱ्याचा तसेच पिकांचा प्रश्न निर्माण होणार आहे. सोयाबीनवरील किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. भात पिके पिवळी पडली आहेत.चांदोली धरण ३४.४० टीएमसी क्षमतेचे आहे. त्यापैकी ३३.८९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे फक्त ०.५१ टीएमसी पाण्याची धरण भरण्यास आवश्यकता आहे, तर २७ टीएमसी (९८.१२ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज येथे ५०६२ मिलिमीटर, निवळे येथे ३७१७ मिलिमीटर, धनगरवाडा येथे २००६ मिलिमीटर, धरण परिसर १५८५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील नवजा येथे सर्वात जास्त म्हणजे ५४१२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

टॅग्स :SangliसांगलीDamधरणRainपाऊस