शहरं
Join us  
Trending Stories
1
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
2
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी
3
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
4
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
5
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
6
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
7
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
8
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
9
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
10
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
11
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
12
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
13
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
14
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
16
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
17
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

कोयनेतून विसर्ग कमी;..तर पाण्याची भांडी पालकमंत्री, आमदारांच्या दारी ठेवू - सतीश साखळकर

By अविनाश कोळी | Published: May 20, 2024 7:00 PM

'निवडणूक पार पाडेपर्यंत कोयनेतून विसर्ग सोडून जिल्ह्यातील सत्ताधारी नेत्यांनी स्वार्थ साधला'

सांगली : निवडणूक पार पाडेपर्यंत कोयनेतून विसर्ग सोडून जिल्ह्यातील सत्ताधारी नेत्यांनी स्वार्थ साधला. निवडणुका होताच कोयनेतून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. सांगलीतपाणीटंचाई निर्माण झाली तर नागरिकांना घेऊन पाण्याची भांडी आम्ही पालकमंत्री, आमदार यांच्या घरासमोर ठेवू, असा इशारा नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी दिला.सांगलीतून पाण्याची मागणी कमी झाल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितल्यानंतर कोयना धरणातून कृष्णा नदीतील विसर्ग कमी करण्यात आला आहे. याबाबतची माहिती मिळताच नागरिक जागृती मंचने संताप व्यक्त केला. मंचचे सतीश साखळकर यांनी पत्रकात म्हटले आहे की, लोकसभा निवडणुका पार पाडेपर्यंत सत्ताधारी नेत्यांनी पाण्याचा विसर्ग पुरेसा ठेवला. मतदान पार पडताच नेत्यांनी खरे रंग दाखविण्यास सुरुवात केली. सांगली पाटबंधारे विभागाने पाण्याची मागणी कमी झाल्याचे सांगितल्याने कोयनेतील विसर्ग घटविण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत याचे परिणाम दिसून येतील. सांगली व कुपवाड शहरात पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. यापूर्वीही ज्यावेळी पाण्याची टंचाई निर्माण झाली तेव्हा येथील लोकप्रतिनिधींनी कोणतीही भूमिका घेतली नव्हती. नागरिकांना त्रास होत असताना सर्व नेते गप्प होते. शहरात पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला तर पालकमंत्री सुरेश खाडे व आमदार सुधीर गाडगीळ यांच्या घरासमोर किंवा कार्यालयासमोर पाण्याची भांडी ठेवण्यात येतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

टॅग्स :SangliसांगलीKoyana Damकोयना धरणWaterपाणीguardian ministerपालक मंत्रीMLAआमदार