शहरं
Join us  
Trending Stories
1
 "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
2
राहुल गांधींनी मानले सर्व कार्यकर्त्यांचे आभार; हरयाणातील पराभवावर दिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा
4
"बाप-बेटे हल्ली दारोदारी फिरतात, दारावर टक-टक करुन..."; आशिष शेलारांचे ठाकरे पिता-पुत्रांवर टीका
5
हरयाणा निकालामुळे भाजपाचं कमबॅक, मविआत संघर्ष; ठाकरेंचेही सूर बदलले, पडद्यामागचं राजकारण?
6
माधुरी की विद्या? नक्की कोण आहे मंजुलिका? कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैय्या ३' चा ट्रेलर रिलीज
7
प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेसाठी दहा उमेदवारांची केली घोषणा; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
8
कर्मचाऱ्यांसाठी ESIC बाबत महत्त्वाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, अनेकांना मिळणार लाभ!
9
जम्मू-काश्मिरमध्ये इंडिया आघाडीचे अवघे दोन हिंदू उमेदवार जिंकले, कोण आहेत ते? एकाने नोंदवला धक्कादायक निकाल  
10
Gold Silver Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, एकाच दिवसात चांदी ₹२१२२ स्वस्त; Gold किती घसरलं?
11
₹६७ च्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ८ टक्क्यांची तेजी, एक घोषणा आणि स्टॉक सुस्साट
12
हरयाणातील गोहानाच्या जिलेबीची 'तारीफ' राहुल गांधींना महागात पडली! काय म्हणाला दुकानदार?
13
वकिलांकडून भाजपच्या आमदाराला पोलिसांसमोरच मारहाण; अर्बन बँक निवडणुकीतला प्रकार
14
मुंबईतील हिंदी बहुल १२ मतदारसंघात परप्रांतीय उमेदवाराला प्राधान्य द्या; मविआला पत्र
15
"काँग्रेसच जिंकणार असं दाखवलं जात होतं...", हरयाणा निवडणुकीवर द ग्रेट खलीची प्रतिक्रिया
16
बापरे! होणारा नवरा सतत करायचा कॉल; मुलीने ब्लॉक करताच 'त्याने' केलं असं काही...
17
गुरु-शुक्र समसप्तक योग: ७ राशींना दसरा शुभ, मालामाल व्हाल; दिवाळीला धनलक्ष्मी प्रसन्न होईल!
18
5 लाखातून उभे केले 7000 कोटींचे साम्राज्य! Phanindra Sama चे स्टार्टअप काय?
19
SIP मध्ये मिळतात असे ७ फीचर्स जे दुसऱ्या स्कीम्समध्ये मिळत नाहीत, गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या
20
भारतासाठी 'करो वा मरो'चा सामना; 'कॅप्टन' हरमनप्रीत आज खेळणार? स्मृती मंधानाने दिली अपडेट

केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांची हकालपट्टी करून गुन्हा दाखल करा, संयुक्त किसान मोर्चाची मागणी

By संतोष भिसे | Published: October 03, 2023 5:58 PM

मंत्री मिश्रा यांच्या मुलाने चार शेतकरी व एक पत्रकाराच्या अंगावर जीप घालून ठार मारले होते. या घटनेला दोन वर्षे पूर्ण 

सांगली : केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांना मंत्रीमंडळातून बडतर्फ करून गुन्हा दाखल करावा यासाठी संयुक्त किसान मोर्चाने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. गुन्हेगार व्यक्तींना सरकारने पाठीशी घालू नये अशी मागणी केली. किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख यांनी नेतृत्व केले. निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष याने ३ ऑक्टोबर २०२१ रोजी उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी येथे चार शेतकरी व एक पत्रकाराच्या अंगावर जीप घालून ठार मारले होते. या घटनेला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतरही गुन्हेगार आशिष मिश्रा मोकाट आहे. त्याचे वडील मंत्री अजय मिश्रा दबाव टाकत असल्याने ठोस कारवाईमध्ये अडचणी येत आहेत. मंत्रीपदाचा गैरवापर करून गुन्हेगारांना वाचविण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे मिश्रा यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे.देशमुख यांनी सांगितले की, कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष ब्रीजभूषण सिंह याच्यासह अनेक गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे कृत्य केंद्र सरकार करत आहे.  उत्तर प्रदेशातील प्रशासन पूर्णत: गुन्हेगारांच्या हातात गेले आहे. याच्या निषेधार्थ संयुक्त किसान मोर्चा देशभर निदर्शने करत आहे.सांगलीत निदर्शनामध्ये देशमुख यांच्यासह विजय बचाटे, नंदकुमार हत्तीकर, नितीन मिरजकर, उत्तम कुसळे, वसंत कदम, वर्षा गडचे आदी सहभागी झाले.

टॅग्स :SangliसांगलीHome Ministryगृह मंत्रालय