शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

सांगली जिल्ह्यात १७.२५ लाख क्विंटलने साखरेचे उत्पादन घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 1:17 PM

कोरोनामुळे सर्वच कारखाने ऊस उपलब्ध असूनही पूर्ण क्षमतेने हंगाम सुरू ठेवू शकले नाहीत. लॉकडाऊनमुळे ऊसतोड मजूर गावी परतल्यामुळे ऊस शिल्लक असतानाही काही कारखाने बंद करावे लागले. हुतात्मा कारखान्याने दि. २६ एप्रिलपर्यंत हंगाम कसाबसा चालू ठेवला. पण, त्यांनाही गतवर्षीचा आकडा पार करता आला नाही.

ठळक मुद्देउत्पादन कमी असूनही लॉकडाऊनमुळे साखर खरेदीसाठी व्यापारी बाहेर पडत नसल्यामुळे कारखानदार चिंतेत आहेत.

सांगली : जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा १५ लाख ५६ हजार ९६४ टन उसाचे गाळप कमी झाले असून, १७ लाख २५ हजार १०९ क्विंटलने साखरेचे उत्पादन घटले आहे. लॉकडाऊनमुळे कारखान्यांच्या साखर विक्रीवर परिणाम झाला आहे.

जिल्ह्यात १८ साखर कारखाने असून त्यापैकी माणगंगा, केन अ‍ॅग्रो, महांकाली, डफळे, यशवंत, तासगाव या कारखान्यांचे गळीत हंगाम बंद राहिले. उर्वरित १२ साखर कारखान्यांनी हंगाम पूर्ण केले. हंगाम सुरू करण्यापासून ते संपेपर्यंत अनेक संकटांचा सामना करावा लागला.

कोरोनामुळे सर्वच कारखाने ऊस उपलब्ध असूनही पूर्ण क्षमतेने हंगाम सुरू ठेवू शकले नाहीत. लॉकडाऊनमुळे ऊसतोड मजूर गावी परतल्यामुळे ऊस शिल्लक असतानाही काही कारखाने बंद करावे लागले. हुतात्मा कारखान्याने दि. २६ एप्रिलपर्यंत हंगाम कसाबसा चालू ठेवला. पण, त्यांनाही गतवर्षीचा आकडा पार करता आला नाही.

एकमेव उदगिरी शुगरने गतवर्षीपेक्षा २० हजार टन साखरेचे जादा उत्पादन घेतले आहे. साखर उतारा ११.९० टक्केवरुन १२.३५ टक्केपर्यंत वाढविल्यामुळेच उदगिरीचे उत्पादन जादा झाले आहे. उर्वरित कारखान्यांचे गतवर्षीपेक्षा गाळप आणि साखरेचे उत्पादन कमी झाले आहे. उत्पादन कमी असूनही लॉकडाऊनमुळे साखर खरेदीसाठी व्यापारी बाहेर पडत नसल्यामुळे कारखानदार चिंतेत आहेत. शेवटच्या महिन्यात गाळपास गेलेल्या उसाचे बिलही शेतकऱ्यांना मिळालेले नाही.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखाने