शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

सुशासन निर्देशांकात पर्यावरणामध्ये राज्यात सांगली पहिल्या क्रमांकावर, आरोग्यमध्ये कोणत्या जिल्ह्याचे काम चांगले..वाचा

By संतोष भिसे | Updated: December 28, 2024 13:57 IST

सातारा, कोल्हापूर पिछाडीवर

संतोष भिसेसांगली : सुशासन निर्देशांकात पर्यावरणातसांगली जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आला आहे. छत्रपती संभाजीनगर द्वितीय, तर सोलापूर जिल्हा तृतीय क्रमांकावर आहे. मुंबई शहर चौथ्या, तर मुंबई उपनगर पाचव्या क्रमाकांवर आहे. उर्वरित क्षेत्रांत मात्र घसरण झाली असून, तेथील सुशासन समाधानकारक नसल्याचे दिसत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मुंबईत सह्याद्री अतिथिगृहात ‘जिल्हा सुशासन निर्देशांक २०२४’ या अहवालाचे प्रकाशन केले. राज्याची अर्थव्यवस्था एक कोटी डॉलर्स करण्याच्या दृष्टीने हा अहवाल महत्त्वाचा आहे. सर्वच जिल्ह्यांचा सुशासन निर्देशांक सुधारण्याची गरज आहे, असे फडणवीस म्हणाले. प्रत्येक शहरातील ‘इज ऑफ लिव्हिंग’ (राहण्यासाठी अनुकूल) निश्चितीसाठीही सुशासन निर्देशांक उपयुक्त ठरतो.कृषी व संबंधित क्षेत्रे, वाणिज्य व उद्योग, मनुष्यबळ विकास, सार्वजनिक आरोग्य, पायाभूत सोयी-सुविधा, सामाजिक विकास, आर्थिक सुशासन, न्यायप्रणाली व सुरक्षा, पर्यावरण, लोककेंद्रित शासन या निकषांनुसार शहरांची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये सांगली जिल्ह्याने पर्यावरण क्षेत्रात पहिला क्रमांक मिळविला.

१० क्षेत्रांत १६१ मापदंडसंबंधित शहरातील रहिवाशांना शासकीय सेवा कितपत सुलभतेने मिळतात, हे सुशासन निर्देशांकावरून स्पष्ट होते. केंद्र शासनाच्या सहकार्याने विविध मापदंडांद्वारे शहरांचे निर्देशांक ठरविण्यात आले. १० विविध क्षेत्रांत १६१ मापदंड निश्चित करण्यात आले. त्यानुसार त्या-त्या शहरांत पाहणी करून सुशासन निर्देशांक जाहीर करण्यात आला.

कोल्हापूर, सातारा पिछाडीवर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आघाडीवर१० विविध क्षेत्रांतील १६१ मापदंडांमध्ये सातारा, कोल्हापूर जिल्हे कशातच बसले नसल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मात्र सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आहे. रत्नागिरी जिल्हा पाचव्या क्रमांकावर आला आहे. कृषी व संबंधित क्षेत्रांमध्ये कोल्हापूर जिल्ह्याची स्थिती चांगली असतानाही या विभागात तो पहिल्या पाचमध्ये नाही. कृषीमध्ये अमरावती अव्वल आहे.

टॅग्स :Sangliसांगलीsindhudurgसिंधुदुर्गRatnagiriरत्नागिरीkolhapurकोल्हापूरSatara areaसातारा परिसरenvironmentपर्यावरणHealthआरोग्य