शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

आळसंदला करवसुलीत अडथळा करणाऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 7:17 AM

या निवेदनात त्या म्हणाल्या की, आळसंदच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याकरता सन २०१२-१३ मध्ये दोन कोटी १७ लाख रुपये निधीची ...

या निवेदनात त्या म्हणाल्या की, आळसंदच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याकरता सन २०१२-१३ मध्ये दोन कोटी १७ लाख रुपये निधीची राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झाली होती. यापूर्वी गावात मंजूर झालेल्या जलस्वराज योजनेत काही व्यक्तींनी भ्रष्टाचार व नियमबाह्य कारभार केल्याचा अनुभव होता. यामुळे या पेयजल योजनेचे काम पारदर्शी व्हावे यासाठी जिल्हा परिषदेकडून हे काम करण्याबाबत शासनाने आदेश दिले होते. त्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने योजनेचे काम पूर्ण केले. यानंतर ही योजना नियमानुसार सन २०१९ मध्ये ग्रामपंचायतीने ताब्यात घेतली. तेव्हापासून गावाला ग्रामपंचायत शुद्ध पिण्याचे पाणी पुरवत आहे. राजकीय द्वेषाने प्रेरित होऊन विरोधक ग्रामस्थांना पिण्याचे पाणी वेळेवर उपलब्ध होऊ नये यासाठी अडथळे निर्माण करीत आहेत. तसेच पिण्याचे पाणी अशुद्ध असल्याची खोटी माहिती गावामध्ये पसरून ग्रामस्थांना ग्रामपंचायत कर व पाणीपट्टी कर न भरण्याचे आवाहन करून ग्रामपंचायतीस वेठीस धरीत आहेत. याचा कर वसुलीवर परिणाम होत आहे. या सर्व बाबींचा विचार करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.