शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

शासनाकडून प्रधानमंत्री आवासचे अनुदान मिळेना, मिरज तालुक्यात घरकुलांची बांधकामे रखडली

By संतोष भिसे | Published: July 16, 2024 4:32 PM

अण्णा खोत मालगाव : मिरज तालुक्यात अनुदान रखडल्याने प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलांची बांधकामे रखडली आहेत. शासन अनुदान कधी देणार असा ...

अण्णा खोतमालगाव : मिरज तालुक्यात अनुदान रखडल्याने प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलांची बांधकामे रखडली आहेत. शासन अनुदान कधी देणार असा सवाल लाभार्थ्यांतून केला जात आहे. जिल्हा परिषद प्रशासनही निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात उदासीन असल्याचा आरोप होत आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत तालुक्यात २०२२-२३ या वर्षात २५० घरकुलांना मंजूरी देण्यात आली. मंजुरीनंतर बांधकामे गतीने सुरु झाली. सध्या बरीच घरकुले पुर्णत्वाकडे आली आहेत. मात्र त्यांचे हप्ते तटले आहेत. त्यासाठी शासनाकडून अनुदान प्राप्त नसल्याचे कारण प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.  ऐन पावसाळ्यात अनुदान मिळत नसल्याने बांधकामासाठी उसनवारी केलेल्या लाभार्थ्यांची कोंडी झाली आहे. वेळेत अनुदानासाठीते पंचायत समितीत हेलपाटे मारत आहेत. अनुदान कधी येणार? याची निश्चिती नाही, पण संबंधित विभागात आश्वासन देत वेळ मारून नेण्यात येत आहे. अधिकाऱ्यांना लाभार्थ्यांच्या रोषाचे धनी व्हावे लागत आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेकडूनही यशवंत, वसंत घरकुल योजनांचे अनुदान देण्यास टाळाटाळ केली जात आहे. प्रशासनाच्या उदासिनतेने लाभार्थ्यांत नाराजी आहे. मोदी आवास योजनेच्या २५० लाभार्थ्यांपैकी सुमारे १०० जणांनी पहिला हप्ता घेऊनही घराचे बांधकाम सुरु केलेले नाही. त्यांना प्रशासनाने वारंवार लेखी सूचना दिल्या आहेत. बांधकामास सुरु न करणाऱ्या लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. घेतलेल्या वसुली करुन गुन्हे दाखल करण्याचाही इशारा दिला आहे.

टॅग्स :SangliसांगलीPradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजनाmiraj-acमिरज