शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शेतीच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचा चक्क ताकारी योजनेच्या कालव्यात ठिय्या, कालव्यातच राहण्याचा निर्धार

By श्रीनिवास नागे | Updated: June 7, 2023 17:18 IST

ताकारी योजनेच्या पाण्याचे आवर्तन सुरू आहे; परंतु त्याचे पाणी पुणदी तलावात सोडले नाही.

तासगाव (सांगली) : पुणदी (ता. तासगाव) येथील तलावात ताकारी उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडावे, यासह अन्य मागण्यांसाठी पुणदीच्या ग्रामस्थांनी बुधवारपासून अनोखे आंदोलन सुरू केले आहे. ताकारीच्या वाहत्या कालव्यामध्ये उतरून ठिय्या मारला असून, मागण्या मान्य होईपर्यंत कालव्यातच राहण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला आहे.ताकारी योजनेच्या पाण्याचे आवर्तन सुरू आहे; परंतु त्याचे पाणी पुणदी तलावात सोडले नाही. सध्या तलावात पाणीसाठा अल्प असून, पिके धोक्यात आली आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. गावाच्या परिसरात असणाऱ्या सर्व वितरिकांना वेल्डिंग केले आहे. योजनेच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या अन्य गावांत मोठ्या प्रमाणात थकबाकी असताना त्यांना पाणी दिले जाते. मात्र, आमच्यावर नेहमी दुजाभाव केला जात आहे, असा येथील ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळे त्यांनी ताकरीच्या पाण्यात मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे.तलावात ३० एमसीएफटी पाणी सोडा, नियमबाह्य दंड रद्द करा, गावाशी सूडबुद्धीने वागणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, या प्रमुख मागण्यांसाठी पुणदीतील ग्रामस्थांनी ताकारी योजनेच्या वाहत्या कालव्यामध्ये ठिय्या मारला आहे. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती रवींद्र पाटील यांच्यासह ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले आहेत.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीFarmerशेतकरी