शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
2
महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्ष अद्यापही वेटिंगवरच; आठवले नाराज, फडणवीसांनी दिला मोठा शब्द
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत मानसिंगराव नाईक की सत्यजित देशमुख, कोण मारणार बाजी? महाडिक बंडखोरीच्या तयारीत
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, मविआ'ला खोचक टोलाही लगावला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
6
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
7
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
8
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
9
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
11
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
12
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
13
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
14
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा
15
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?
16
स्वरा भास्करच्या पतीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेचं तिकीट, अभिनेत्री ट्वीट करत म्हणाली...
17
इराण इस्रायलवर हल्ला करणार? सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले,...
18
शरद पवारांकडून मोहोळमध्ये अनपेक्षित धक्का; अनेकांना बाजूला सारत रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी!
19
Bandra Stampede: महाराष्ट्रातील ७ स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उचलले मोठे पाऊल
20
"ठाकरे गटाच्या पहिल्या यादीतील १७ उमेदवार आमचे नेते", देवेंद्र फडणवीस यांचा सूचक दावा

कोयनेत ८७ तर उरमोडी धरणात ८३ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 4:43 AM

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात सध्या तुरळक स्वरुपात पाऊस होत असून, बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाबळेश्वरला सर्वाधिक ११ मिलिमीटर ...

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात सध्या तुरळक स्वरुपात पाऊस होत असून, बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाबळेश्वरला सर्वाधिक ११ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तर कोयना धरणात ८७.७८ तर उरमोडीत ८३.४२ टक्के पाणीसाठा झाला आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात २५ दिवसांपूर्वी धुवाँधार पाऊस झाला होता. कोयना, नवजा, महाबळेश्वर, तापोळा, बामणोली या भागात तर तुफान वृष्टी झाली. यामुळे शेतीचे नुकसान झाले तसेच रस्ते, पूल वाहून गेले. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर अतिवृष्टीमुळे जिल्ह्याच्या पश्चिम भागातील प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक आली. त्यामुळे अवघ्या काही दिवसांत कोयना धरणातील पाणीसाठा ९० टीएमसीच्यावर पोहोचला होता. तर कण्हेर, उरमोडी, धोम, बलकवडी, तारळी यासारख्या धरणांतही मोठ्या प्रमाणात पाणी आले. सध्या पश्चिम भागात पाऊस तुरळक होत असल्याने धरणांमध्ये येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली आहे. त्यामुळे कोयना वगळता अन्य धरणांतून विसर्ग बंद आहे.

बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला अवघा ३ मिलिमीटर पाऊस झाला. तर नवजा येथे १ आणि महाबळेश्वरला सकाळपर्यंत ११ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. जूनपासून कोयनेला ३,५०७, नवजा ४,५२२ आणि महाबळेश्वर येथे ४,६८८ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. कोयना धरणात सकाळच्या सुमारास २,१०० क्युसेक वेगाने पाणी येत होते तर धरणाच्या पायथा वीजगृहातून २,१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. धरणात ९२.३८ टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता.

चौकट :

कण्हेर धरणात ८६ टक्के साठा...

जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक पाऊस होत आहे तर अनेक धरण परिसरात पावसाची उघडीप आहे. असे असले तरी सद्यस्थितीत धरणांमध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा झालेला आहे. येत्या काही दिवसात चांगला पाऊस झाल्यास धरणे ओव्हर फ्लो होतील. बुधवारी सकाळच्या सुमारास १३.५० टीएमसी पाणीक्षमता असणाऱ्या धोम धरणात ८६.१६ टक्के साठा होता. तर कण्हेर धरणाची क्षमता १०.१० टीएमसी असून, पाणीसाठा ८६.३८ टक्के झालेला आहे. उरमोडीची क्षमता ९.९६ टीएमसी आहे. या धरणात ८३.४२ टक्के तर तारळी धरणात ८९.७१ टक्के पाणीसाठा झाला होता. तारळीची साठवण क्षमता ५.८५ टीएमसी आहे.

..............................................................