शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

विजेच्या लपंडावामुळे शेती अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 4:24 AM

शामगाव : शामगाव परिसरातील शेतकरी पाऊस नसल्याने खरीप हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी धडपड करत असताना दिवसांतून अनेक ...

शामगाव : शामगाव परिसरातील शेतकरी पाऊस नसल्याने खरीप हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी धडपड करत असताना दिवसांतून अनेक वेळा वीज जात असते तर काहीवेळा संपूर्ण दिवस वीज येतच नाही. वीज वितरण कंपनीच्या अंदागोंदी कारभारामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.

शामगाव परिसरात सध्या खरीप हंगामातील पिकांना पावसाने ओढ दिल्याने शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी धडपडत असतात. अनेकवेळा वीज जाते. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत असते. वीज कधी येणार याविषयी वायरमन यांना फोन केला तर उचलला जात नाही. त्यामुळे इतर काम सोडून विजेची वाट पाहावी लागते. रिसवड, अंतवडी, शामगाव या गावांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने अगोदरच तोट्यात आला असतानाच वीज वितरण कंपनीच्या या गलथान कारभारामुळे त्यामध्ये जास्तच भर पडत आहे. वीज वितरण कंपनीने सातत्य राखून वीज द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

चौकट..

शेतीपंपासाठी आठवड्यातील चार दिवस असते. त्यामध्ये अनेकवेळा वीज जाते. काहीवेळेस तर संपूर्ण दिवस वीज नसते. वीज कधी येईल यासंदर्भात वायरमन यांना विचारण्यासाठी फोन केला असतात फोन उचलला जात नाही. त्यामुळे विजेची वाट पाहत इतर कामधंदे सोडून वाट पाहावी लागते.