शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
2
कधीकाळी जिगरी दोस्त होते इराण-इस्रायल; जानी दुश्मन कसे बनले? सद्दामच्या इराकवर केलेला हल्ला
3
१९७१ आम्ही विसरलो नाही, आधी माफी मागा; बांगलादेशने पाकिस्तानला करून दिली आठवण
4
ख्रिस गेलचा PM मोदींना 'नमस्कार'! भारतीयांना ती शैली भावली; 'युनिव्हर्सल बॉस'ची लक्षवेधी पोस्ट 
5
Sarva Pitru Amavasya 2024: 'या' ठिकाणी करता येते जिवंतपणी श्राद्ध; मात्र हा तोडगा कोणासाठी? वाचा!
6
"रोहित पवार, रोहित पाटील, टोपेंसह ५० उमेदवारांना पाडणार", लक्ष्मण हाकेंची यादी तयार!
7
अजित पवारांनी तटकरे, पटेलांसह घेतली अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यावर चर्चा?
8
Raj Thackeray : "कितीही बेताल वक्तव्य केली तरी..."; गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी वाचाळवीरांना फटकारलं
9
कमाल! WhatsApp ची मोठी घोषणा, Video कॉलचा आनंद द्विगुणित; बदलणार चॅटिंगचा एक्सपीरियन्स
10
T20 WC 2024 : भारताचा विजयरथ! न्यूझीलंड, आफ्रिकेविरुद्ध 'भारी' सराव; गुरुवारपासून स्पर्धेचा थरार
11
फक्त 6 तास अ्न मोसाद इराणचे 100000 हून अधिक सीक्रेट न्यूक्लिअर डॉक्यूमेन्ट घेऊन 'भूर्र'; माजी राष्ट्रपतींचा दावा
12
गोविंदा गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी व्यक्त केला संशय
13
मुलगी झाली हो..! खुशबू तावडे आणि संग्राम साळवी दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
14
गुरु-शनी गोचर: ८ राशींचा सुवर्णकाळ, धनलक्ष्मी भरभरुन देईल; नवदुर्गा कृपा करेल, दसरा शुभ होईल!
15
इराण-इस्रायल या दोन्ही दैशांपैकी भारताचा सर्वात जवळचा मित्र कोण?; जाणून घ्या
16
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय तरी काय? आता Babar Azam चा कर्णधारपदाचा राजीनामा!
17
गोविंदाला कधी मिळणार डिस्चार्ज? अभिनेत्याच्या तब्येतीविषयी पत्नी सुनिता आहुजा यांनी दिली माहिती
18
"शिवसेनेमुळे माझा पराभव झाला", समरजित सिंह घाटगेंचं मोठं विधान
19
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
20
Irani Cup 2024 : अजिंक्य रहाणेचे शतक थोडक्यात हुकले! पण सर्फराजने गड गाठलाच; ऋतुराजचा संघ अडचणीत

चुकलोच नाही म्हणून निलंबन मागे : गोरे

By admin | Published: December 23, 2014 10:32 PM

न केलेल्या कृत्याबद्दल सरकारने आकसाने आमच्यावर कारवाई केली होती

म्हसवड : ‘राज्यात आलेले भाजपाचे सरकार लोकशाही मार्गाने आले नाही, हे दाखविण्यासाठी आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन केले होते. मात्र न केलेल्या कृत्याबद्दल सरकारने आकसाने आमच्यावर कारवाई केली होती. यापुढे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मी नेहमीच तत्पर राहणार आहे. मी चुकीचे काही केले नव्हते. त्यामुळे निलंबन रद्द होणारच असा विश्वास होता,’ असे आमदार जयकुमार गोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.राज्य सरकारच्या विश्वासदर्शक प्रक्रियेदरम्यान विधानभवन परिसरात राज्यपालांना झालेल्या धक्काबुक्कीप्रकरणी आमदार जयकुमार गोरे यांच्यासह पाच विधानसभा सदस्यांना निलंबित करण्यात आले होते. मात्र, अधिवेशन संपण्याच्या आदल्या दिवशी हे निलंबन मागे घेण्यात आल्याची घोषणा युती सरकारने केली. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.आमदार गोरेंचे निलंबन मागे घेतल्याचे समजताच माण-खटावमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. दहिवडी, म्हसवड, मार्डी, गोंदवले, वडूज, मायणी, कुरोलीसह गावोगावी काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी, गुलालाची उधळण करत मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला. (प्रतिनिधी)