शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सातारा-कास मार्गावरील यवतेश्वर घाटातील कठड्यांनाही भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 17:54 IST

सातारा-कास मार्गावरील यवतेश्वर घाट वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. घाटातील संरक्षक कठड्यांची दुरवस्था झाली असून, कठड्यांना भगदाड पडले आहे. हे कठडे ढासळण्याच्या स्थितीत असल्याने बांधकाम विभागाच्या वतीने याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी पर्यटक तसेच वाहनधारकांमधून होत आहे.

ठळक मुद्देनादुरुस्त कठड्यांची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावीवाहनधारक तसेच पर्यटकांमधून मागणीवगळता पर्यटकांची या ठिकाणी नेहमीच रेलचेल

पेट्री : सातारा-कास मार्गावरील यवतेश्वर घाट वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. घाटातील संरक्षक कठड्यांची दुरवस्था झाली असून, कठड्यांना भगदाड पडले आहे. हे कठडे ढासळण्याच्या स्थितीत असल्याने बांधकाम विभागाच्या वतीने याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी पर्यटक तसेच वाहनधारकांमधून होत आहे.

सातारा शहराच्या पश्चिमेस कास, बामणोली ही जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळे आहेत. पर्यटकांना या ठिकाणी जाण्यासाठी साताऱ्याहून यवतेश्वर घाटमार्गे प्रवास करावा लागतो. पावसाळा वगळता पर्यटकांची या ठिकाणी नेहमीच रेलचेल सुरू असते.

सुमारे एक महिन्यापूर्वी घाटरस्ता खचल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता. या रस्त्याचे काम सुरू झाले असताना आता संरक्षक कठड्यांची दुरवस्था झाल्याने वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे.

घाटातील ठिकठिकाणचे कठडे तुटले असून, काही ठिकाणच्या कठड्यांना भगदाड पडले आहे. हे कठडे ढासळण्याच्या स्थितीत असल्याने याचा वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. घाटातील धोकादायक ठिकाणांची, नादुरुस्त कठड्यांची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी वाहनधारक तसेच पर्यटकांमधून होत आहे.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरroad safetyरस्ते सुरक्षा