शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब; सातारकरांना दिलासा, किमान तापमान २० अंशावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 15:39 IST

मागील १० दिवस तर कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवनावर परिणाम झाला होता

सातारा : जिल्ह्यातील किमान तापमानात वाढ झाली असून बहुतांशी भागाचा पारा २० अंशावर आहे. यामुळे थंडी गायब झाली आहे. त्यातच ढगाळ वातावरण तयार झाल्याने अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.नोव्हेंबर महिना जिल्ह्यासाठी कडक थंडीचा ठरला. कारण, मागील काही वर्षात कधीच नोव्हेंबर महिन्यातील किमान तापमान ११ अंशाच्या खाली आले नव्हते. पण, यावर्षी महाबळेश्वर शहरात नोव्हेंबरमध्येच १०.५ हा नीच्चांकी पारा ठरला. तर सातारा शहरात सर्वात कमी ११.८ अंश तापमानाची नोंद झालेली. हेही नाेव्हेंबर मधील मागील अनेक वर्षांतील नीच्चांकी किमान तापमान ठरले. यामुळे सातारा जिल्ह्यात १५ दिवस थंडीचे होते. त्यातील १० दिवस तर थंडीची तीव्रता अधिक होती. यामुळे जनजीवनावरही परिणाम झालेला. तसेच शेतीच्या कामावर आणि बाजारपेठेवरही परिणाम झाला होता. पण, रविवारपासून किमान तापमानात वाढ होत गेली. त्यामुळे थंडी गायब झाली आहे.सातारा शहरात सोमवारी २१.५ किमान तापमानाची नोंद झाली. रविवारच्या तुलनेत सहा अंशांनी वाढ झाली आहे. तसेच महाबळेश्वरचा पाराही वाढून १६.४ अंशावर पोहोचला. यामुळे महाबळेश्वरातही थंडी कमी झाली आहे. त्यातच दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झालेले आहे. यामुळे अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज आहे. सातारा शहरातही सोमवारी सकाळपासून ढगाळ वातावरण तयार झालेले होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरweatherहवामान