शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

उद्योजक विदेशात चाललेत; देश कंगाल होतोय: नाना पटोले

By नितीन काळेल | Updated: May 8, 2023 23:07 IST

पंतप्रधानांना मन की बातच आवडते; काॅंग्रेसच प्रगतीपथावर नेईल.

नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: ‘देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मन की बात आवडते. पण, कधीही ते पत्रकार परिषदेला सामोरे गेले नाहीत. आज दररोज ५०० उद्योजक विदेशात जात आहेत. आपला पैसाही तिकडे चाललाय. त्यामुळे देश कंगाल होतोय. अशा काळात काॅंग्रेसच देशाला प्रगतीपथावर नेऊ शकते,’ असे मत काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.

सातारा येथील समऱ्थ सदनमध्ये ज्ञानविकास मंडळ आयोजित वसंत व्याख्यानमालेत ‘काॅंग्रेसला साथ विकासाला हात’ या विषयावर पटोले बाेलत होते. यावेळी काॅंग्रेसचे ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव, अल्पना यादव, रणजितसिंह देशमुख, रजनी पवार, धनश्री महाडिक, प्रसाद चाफेकर आदी उपस्थित होते.

काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले, ‘लोकांचा वाटा हा सत्तेत असायला हवा. लोकांना लुटण्यासाठी सत्ता नसावी. काॅंग्रेसने नेहमीच जनतेचा विचार केला. प्रामाणिकपणे काम केले. त्यामुळेच आपण पुढे गेलो. सकारात्मक विचारामुळेच काॅंग्रेसने देशावरही ६० वर्षे राज्य केले. देशात आज भयावह स्थिती आहे. काॅंग्रेसच देशाला प्रगतीपथावर नेऊ शकते हे लोकांनाही पटायला लागले आहे.

आपण सुरक्षित असू तर विकास महत्वाचा असतो, असे सांगून पटोले पुढे म्हणाले, ‘राज्यातील उद्योगही दुसरीकडे चालले आहेत. अशावेळी राज्यातील राज्यकर्त्यांना वरील आदेशाचे पालन करावे लागत आहे. यापूर्वी सातारा जिल्ह्यातील पृश्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते. तर आताचे मुख्यमंत्रीही सातारा जिल्ह्यातील आहेत. या मुख्यमंत्र्यांना स्वायतत्ता राहिलेली नाही. हुकुमशाही आणि तानाशाहीने कारभार सुरू आहे. यातून काॅंग्रेसच बाहेर काढू शकते. तर कर्नाटकच्या विधानसभा निवडणूक निकालातूनही काॅंग्रेसच पुढे असल्याचे दिसून आले. एक्झीट पोलमध्ये काॅंग्रेसला ४५ ते ४६ आणि भाजपला २५ ते २६ टक्के मते मिळतील, असे दिसून आले आहे.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेSatara areaसातारा परिसर