शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

कोरोनामुक्त गावसाठी व्यवस्थापन समितीने प्रभावी कार्यप्रणाली राबवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 4:37 AM

पाचगणी : ‘प्रत्येकाने स्वत:सोबत कुटुंबाचे आरोग्य जपले पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग व मास्क वापरणे गरजेचे आहे. गाव कोरोनामुक्त करण्यासाठी गावातील ...

पाचगणी : ‘प्रत्येकाने स्वत:सोबत कुटुंबाचे आरोग्य जपले पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग व मास्क वापरणे गरजेचे आहे. गाव कोरोनामुक्त करण्यासाठी गावातील आपत्ती व्यवस्थापन समितीने अधिक प्रभावीपणे कोरोनामुक्त गाव अभियान राबवावे,’ असे आवाहन महाबळेश्वरचे नायब तहसीलदार श्रीकांत तिडके यांनी केले.

महाबळेश्वर तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी आंब्रळ गावाला तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदारांनी भेट देऊन कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. यावेळी आंब्रळच्या सरपंच माधुरी आंब्राळे, उपसरपंच उमेश जाधव, तलाठी नीलेश गीते, ग्रामसेवक वैभव काळे, आरोग्य सेविका, आशा प्रमिला आंब्राळे, सरिता आंब्राळे, पोलीस पाटील सुप्रिया आंब्राळे, मुख्याध्यापिका मोरे, ग्रामपंचायत सदस्य विकास जंगम, भानुदास बिरामने, सारिका आंब्राळे, सरिता आंब्राळे, आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य रवींद्र आंब्राळे, दिलीप आंब्राळे, संदीप आंब्राळे उपस्थित होते.

तिडके म्हणाले, ‘कोरोनाची भीती दूर करणे व आत्मविश्वास निर्माण करणे, कोरोनाची तपासणी वाढविणे, ग्रामीण यंत्रणा सक्रिय करून सक्षम बनविणे आणि स्वच्छता व निर्जंतुकीकरण मोहीम राबविणे या पंचसूत्रीवर आधारित असलेली ‘माझे गाव, कोरोनामुक्‍त गाव’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात यावी. ‘ब्रेक द चेन’ ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आल्याने आंब्रळ गावात कोरोनाबाधित एकही रुग्ण नाही.’

तौक्ते चक्रीवादळाने लोकांचे नुकसान झाले, त्याची पाहणी नायब तहसीलदार यांनी जागेवर केली. तिडके यांनी लोकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. सरपंच माधुरी आंब्राळे यांनी गावातील तीस कुटुंबांना रेशन मिळत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. त्याच्या काही तांत्रिक अडचणी आहेत, त्या पाहून घेऊ, असे आश्वासन नायब तहसीलदार यांनी दिले.