शहरं
Join us  
Trending Stories
1
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
2
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
3
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
4
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
5
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
6
₹८०००० कोटींची फोडणी, मुकेश अंबानींच्या कंपनीला २ दिवसांत मोठं नुकसान; का झालं असं?
7
बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?
8
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
9
Navratri Puja Vidhi 2024 :घटस्थापना आणि घट उत्थापन याचा शास्त्रोक्त विधी जाणून घ्या!
10
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
11
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
13
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
14
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
15
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
17
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
18
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
19
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
20
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश

महावितरणने बदलला धोकादायक खांब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 4:28 AM

खटाव : खटाव ग्रामपंचायत कार्यालयाजवळ धोकादायक अवस्थेत असलेला विजेचा खांब अखेर महावितरण कंपनीकडून बदलण्यात आला. संभाव्य धोका टळल्याने ग्रामस्थांमधून ...

खटाव : खटाव ग्रामपंचायत कार्यालयाजवळ धोकादायक अवस्थेत असलेला विजेचा खांब अखेर महावितरण कंपनीकडून बदलण्यात आला. संभाव्य धोका टळल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

ग्रामपंचायतीच्या जवळ असलेल्या धोकादायक खांबामुळे या परिसरातील घरांना तसेच दुकानांना धोका निर्माण झाला होता. त्यामुळे हा खांब हटवून त्या जागी नवीन खांब उभारावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात होती. ‘लोकमत’मध्ये या समस्येबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत महावितरण कंपनीने कार्यकारी अभियंता (वडूज) सोमनाथ मुंडे, उपकार्यकारी अभियंता शैलेश राक्षे यांनी ठेकेदार अनिल साळुंखे यांचे या समस्येकडे लक्ष वेधून हा धोकादायक खांब बदलून नवीन खांब बसविण्याच्या सूचना केल्या. यानंतर नुकताच धोकादायक खांब बदलण्यात आला.

सलग दोन वर्षांपासून हा खांब धोकादायक पद्धतीने उभा होता. उशिरा का होईना तो काढून टाकण्यात आल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.

फोटो : ०१ नम्रता भोसले